
मुंबई – यापुढे कोरोनाची लक्षणे नसलेल्या नागरिकांनाही घरात विलगीकरण करण्यात येणार नाही. प्रत्येकाला ‘कोविड सेंटर’मध्ये जावेच लागेल, अशी सक्त सूचना मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी दिली. मुंबईमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी लग्नसमारंभात अनुमतीप्राप्त संख्येपेक्षा अधिक माणसे दिसली, तर तसेच सामाजिक अंतर किंवा मास्कचा उपयोग यांविषयीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई होईल, अशी चेतावणी दिली आहे.
सीमावर्ती जिल्ह्यांतील लोकसंख्याशासत्रीय पालटांचा अभ्यास करा ! – Amit Shah
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
मांगेली परिसरात पहिल्याच पावसात उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे खांब वाकले