
मुंबई – यापुढे कोरोनाची लक्षणे नसलेल्या नागरिकांनाही घरात विलगीकरण करण्यात येणार नाही. प्रत्येकाला ‘कोविड सेंटर’मध्ये जावेच लागेल, अशी सक्त सूचना मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी दिली. मुंबईमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी लग्नसमारंभात अनुमतीप्राप्त संख्येपेक्षा अधिक माणसे दिसली, तर तसेच सामाजिक अंतर किंवा मास्कचा उपयोग यांविषयीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई होईल, अशी चेतावणी दिली आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !