शारदा पीठासाठी सुसज्ज मार्ग बनणार !
पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेत हा प्रस्ताव संमत करण्यावर पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी आक्षेप घेतला आहे. ‘शारदा वाचवा समिती’चे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी बासित यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेत हा प्रस्ताव संमत करण्यावर पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी आक्षेप घेतला आहे. ‘शारदा वाचवा समिती’चे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी बासित यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
जगाच्या पाठीवर इजिप्तची संस्कृती जुनी होती, ती काही लोकांनी गढूळ केली. आज इजिप्तमध्ये प्राचीन संस्कृती नाही. इजिप्तमधल्या मूर्ती आज आपल्याला वस्तूसंग्रहालयात दिसतात, तर भारतातील अनेक मूर्ती आजही लोकांच्या देवघरात आहेत.
उत्सवांच्या दिवशी मंदिरांमध्ये चोरी होणे, हे हिंदूंची मंदिरे असुरक्षित असल्याचे द्योतक !
नाशिक येथील काळाराम मंदिरातील पुजार्यांकडून छत्रपती घराण्याचा अवमान झाल्याचे प्रकरण नाशिक – छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी केलेली पोस्ट ही अपप्रवृत्तींच्या विरोधात आहे. त्यात कोणतीही चूक नाही. संयोगिताराजे छत्रपती यांचे बोलणे खरे आहे; पण महंत खोटे बोलत आहेत. महंतांना अवाजवी वक्तव्ये करून प्रकाशझोतात रहाण्याची सवय आहे’, असे वक्तव्य ‘स्वराज संघटने’चे मुख्य प्रवक्ते करण गायकर … Read more
आळंदी संस्थानच्या वतीने ही प्रथा परंपरा जपली जात असून पुणे येथील शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी ही उटी साकारली. या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदेशाही अवतार पहाण्यासाठी माऊली भक्तांनी गर्दी केली होती.
हे आदेश व्यापारी आणि पुजारी दोघांनाही बंधनकारक असून आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश पन्हाळा तहसीलदारांनी काढले आहेत.
दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री जोतिबा देवस्थान येथील जोतिबा देवाच्या यात्रेस १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. १ एप्रिलला धार्मिक विधी आणि पालखी प्रदक्षिणा यांना प्रारंभ होत आहे.
१० जणांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आणखी काही जण आता असून त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न चालू आलेे.
मशिदींवरील भोंग्यांविषयी तक्रारी केल्यावर उपविभागीय अधिकारी अशीच तत्परतेने कृती करतात का ?
चिपळूण-गुहागरच्या इतिहासाचे अनेक पदर ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकातून उलगडण्यात आले आहेत. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके गावावरून नव्हे, तर तेथील किल्ल्यांच्या नावाने ओळखले जात.