नियती मानवाला त्याच्या कर्मफलातून मुक्त करत देवाकडे सोपवत असल्याने नियती ही देवाने समस्त मानवजातीवर केलेली कृपाच आहे !
ईश्वर नियतीचे माध्यम बनवून निर्मळ प्रीतीने आणि उदात्तभावाने जिवाकडून नियमांचे काटेकोर पालन करवून घेतो. ‘ही गुरुमाऊलीचीच माया आहे’, हे कळणे साधनेविना अशक्य आहे; म्हणून मानवाला गुरुमार्ग हवा.