‘एकदा वर्माकाकू मी सेवा करत असलेल्या ठिकाणी आल्या होत्या. तेव्हा मी त्यांना प्रथमच पहात होते. त्या वेळी देवाच्या कृपेने मला त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. वर्माकाकूंना पहाताक्षणी मला शांत वाटले.
२. काकूंच्या तोंडवळ्यावर समाधान जाणवत होते.
३. ‘त्यांना कोणत्याच गोष्टीची आसक्ती राहिली नाही’, असे मला वाटले. याविषयी मी त्यांची कन्या नंदिताताई (नंदिता वर्मा) हिला सांगितले. तेव्हा तिने ‘तुला जे जाणवले, ते सत्य आहे’, असे सांगितले.
४. ‘काकू सतत देवाच्या अनुसंधानात असतात’, असे मला जाणवले.

५. एकदा मी काकूंच्या घरी गेले होते. तेव्हा मला त्यांच्या घरी शांत वाटत होते. देवळात गेल्यावर जसे शांत वाटते, तशी शांतता तेथे होती.
६. ‘काकू पुष्कळ स्थिर असून त्यांची आंतरिक साधना चालू आहे’, असे मला जाणवले.’
– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१०.२०२१)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
भावाच्या स्तरावर प्रयत्न करून भावानंद अनुभवणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (वय ४३ वर्षे) !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री राजमातंगी महायज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना आणि प्रत्यक्ष यज्ञस्थळी साधिकेला आलेल्या अनुभूती
धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा (श्री सरस्वतीदेवीचे मंदिर) नमाजमुक्त होणे आणि लगेचच प्रभादेवी, मुंबई येथे श्री राजमातंगीदेवीचा महायज्ञ होणे, हे दैवी संकेत !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार साधकांना करायला सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधक अनुभवत असलेली भावस्थिती !