‘न भूतो न भविष्यति ।’, असा दैवी प्रवास अविरत करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

‘न भूतो न भविष्यति ।’, असा दैवी प्रवास अविरत करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

आवश्यकतेनुसार सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा समतोल राखणार्‍या, चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पहायला शिकवणार्‍या आणि निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करणारा प्रवास करणार्‍या’ सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

साधकांनो, ‘आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंमुळे चुका होत आहेत’, हे लक्षात घेऊन त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करा !

साधकांनो, ‘आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंमुळे चुका होत आहेत’, हे लक्षात घेऊन त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करा !

खरेतर कोणतीही चूक आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर साधकांमधील स्वभावदोष वा अहं यांमुळे होत असते. आध्यात्मिक त्रासाचे कारण पुढे केल्यास साधनेची हानी होते.

साधकांनो, आध्यात्मिक त्रासाच्या तीव्रतेत सतत पालट होत असल्याने वेळोवेळी त्रासाची लक्षणे अभ्यासून ‘किती घंटे उपाय करावेत ?’, याविषयी उत्तरदायी साधकांना विचारा !

साधकांनो, आध्यात्मिक त्रासाच्या तीव्रतेत सतत पालट होत असल्याने वेळोवेळी त्रासाची लक्षणे अभ्यासून ‘किती घंटे उपाय करावेत ?’, याविषयी उत्तरदायी साधकांना विचारा !

साधक प्रतिदिन नामजपादी उपाय करतात. साधकांनी स्वतःला होणार्‍या त्रासाच्या लक्षणांचा, उदा. न सुचणे, डोके जड होणे, अनावश्यक विचार करणे, याचा साधकांनी वेळोवेळी अभ्यास करायला हवा. यासंदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ

प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ

प.पू. भक्तराज महाराज यांच्या बर्‍याच भजनांचे अर्थ अनेक साधकांना पूर्णपणे आकलन होत नाहीत. अर्थ समजून घेऊन भजने म्हटली किंवा ऐकली, तर भजने म्हणण्याचा किंवा ऐकण्याचा आनंद द्विगुणित होतो, तसेच भावजागृतीही लवकर होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या जिज्ञासूने व्यक्त केलेला अभिप्राय !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या जिज्ञासूने व्यक्त केलेला अभिप्राय !

येथेच खरे हिंदुत्व जागृत असलेला समाज आहे’, असे वाटले.

इतिहासातील एकेका विषयातील चुकांची दुरुस्ती करण्यात वेळ देण्याऐवजी हिंदूंच्या सर्व समस्यांचे निराकरण करणार्‍या हिंदु राष्ट्राची स्थापना होणे महत्त्वाचे असणे !

इतिहासातील एकेका विषयातील चुकांची दुरुस्ती करण्यात वेळ देण्याऐवजी हिंदूंच्या सर्व समस्यांचे निराकरण करणार्‍या हिंदु राष्ट्राची स्थापना होणे महत्त्वाचे असणे !

साधकांना मार्गदर्शन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

ग्रहणकाळात उपवास करण्यासंबंधीच्या लेखातील सूर्यास्तानंतर पाणी न पिण्याविषयीच्या सूत्रासंबंधी स्पष्टीकरण

ग्रहणकाळात उपवास करण्यासंबंधीच्या लेखातील सूर्यास्तानंतर पाणी न पिण्याविषयीच्या सूत्रासंबंधी स्पष्टीकरण

वेधकाळात विनाअन्न उपवास करत असतांना पाणी प्यायल्यास चालते. ८ नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून ग्रहण संपेपर्यंत, म्हणजे साधारण २० मिनिटांच्या काळात मात्र पाणीही पिऊ नये. त्यामुळे लेखात दिलेले सूत्र योग्य आहे.’