नरेंद्र मोदी यांच्‍या तोडीचा एकही नेता नाही; राहुल गांधी परदेशात देशाची अपर्कीती करतात ! – देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर – कोरोना लस सिद्ध करणे हे भारतासाठी मोठे यश आहे. लस घेण्‍यासाठी भारतीय नागरिकांना एक रुपयाही द्यावा लागला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्‍ट्राला भरभरून दिले आहे. सध्‍या ४ लाख कोटी रुपयांची कामे महाराष्‍ट्रात चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या तोडीचा एकही नेता सध्‍या जगात नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची … Read more

राहुल गांधी यांना मणीपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांत जाण्यापासून पोलिसांनी रोखले !

गांधी हे हिंसाचारग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आलेल्या चुराचांदपूर येथील आश्रयगृहांना भेट देण्यासाठी जात होते.

हिंदूंचे खरे युद्ध विरोधकांच्या खोट्या ‘नॅरेटिव्हज्’च्या (कथानकाच्या) विरोधात !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त केलेले मार्गदर्शन

जगाची भारताला ऐकायची इच्छा ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

राहुल गांधी त्यांच्या कथा देशात चालल्या नाहीत म्हणून परदेशात जातात, अशी टीका !

नथुराम गोडसे देशभक्त होता ! – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत

रावत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. रावत म्हणाले की, राहुल गांधी यांची विचारसरणी केवळ गांधी आडनावाने गांधीवादी होत नाही.

ओडिशा दुर्घटनेवरून राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर अमेरिकेतून टीका !

कुठल्याही गोष्टीचे राजकारण केले नाही, तर ते राजकारणी कसले ? कुठल्याही सामाजिक आघाताच्या प्रसंगात जनतेला एकसंधता राखण्याचे आवाहन करणारे राजकारणी स्वतः मात्र त्याचे पालन कधी करत नाहीत, हे जाणा !

मी परदेशात जाऊन राजकारण करत नाही ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

मी परदेशात जाऊन राजकारण करत नाही आणि यापुढेही करणार नाही, असे उत्तर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे एका तरुणाने विचारलेल्या प्रश्‍नाला दिले. या तरुणाने राहुल गांधी यांचे नाव न घेता ‘अमेरिकेतील काही लोक भारताविषयी वक्तव्ये करत आहेत.

(म्हणे) ‘मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष !’-राहुल गांधी

ज्या पक्षाने भारताची फाळणी केली, त्या पक्षाला राहुल गांधी कशाच्या आधारे धर्मनिरपेक्ष ठरवत आहेत ? जर मुस्लिम लीग हा धर्मनिरपेक्ष पक्ष असेल, तर धर्मांध पक्ष कोणता ? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !

‘सरकारच्या विरोधात बोलल्याने अस्तित्वच नष्ट केले जाते !’ – राहुल गांधी

विदेशात जाणूनबुजून भारताची प्रतिमा मलिन करणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

सॅनफ्रॅन्सिस्को (अमेरिका) येथे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात खालिस्तानची मागणी !

यावरून काँग्रेस आणि खलिस्तानी यांचे साटेलोटे असल्याचा आरोप कुणी केल्यास त्यात चुकीचे काय ?