(म्हणे) ‘मी गप्प बसणार नाही, मी मोदी यांना घाबरत नाही !’ – राहुल गांधी

(म्हणे) ‘मी सावरकर नाही, गांधी आहे; क्षमा मागणार नाही !’ – राहुल गांधी यांचा पुनरूच्चार !

डागाळलेले नेतृत्व !

राष्ट्रद्वेषी भूमिका घेणारे राहुल गांधी यांनी काँग्रेसने भारतियांचे किती भले केले ?, याची उत्तरे शोधून सत्य जाणावे !

राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारणार्‍या सदस्यांना निलंबित करण्यासाठी विरोधकांचा विधानसभेत गदारोळ !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षांतील सदस्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांनी सभागृहात घोषणा देत गोंधळ घातला.

राहुल गांधी यांची खासदारकी रहित !

वर्ष २०१९ मध्ये कर्नाटक येथे झालेल्या एका प्रचारसभेत गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांचा गदारोळ, २ वेळा कामकाज स्थगित !

काही मासांपूर्वी राहुल गांधी यांनी ‘सावरकरांनी इंग्रजांची क्षमा मागितली होती’, या केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ २३ मार्च या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी गदारोळ केला.

मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा !

वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकातील एका जाहीर सभेत गांधी यांनी ‘सर्व चोरांची नावे ‘मोदी’ कशी काय ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

काँग्रेसचा राजकीय अंत आवश्‍यक !

काँग्रेसने यापूर्वी श्रीरामाचे अस्‍तित्‍व नाकारत रामसेतू तोडण्‍याचा घाट घातला. हेही लक्षात घेत हिंदूंच्‍या देवतांच्‍या अवमानाच्‍या विरोधातही कठोर होत त्‍यांच्‍याविषयी अधिकाधिक माहिती शाळा आणि महाविद्यालये यांतून शिकवणे आवश्‍यक आहे. तरच पुढच्‍या पिढीमध्‍ये देवतांविषयी अधिक भाव निर्माण होईल.

गदारोळामुळे संसदेचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित !

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये लोकशाहीचा अवमान करणारे विधान केल्याच्या प्रकरणी क्षमा मागावी, अशी मागणी लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या खादारांकडून करण्यात आल्याने त्याला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला.

(म्हणे) ‘केवळ भारतीय लोकशाहीविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले; म्हणून मला देशद्रोही म्हणता येणार नाही !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

‘काँग्रेसच्या लोकांमध्ये देशद्रोह इतका ठासून भरला आहे की, त्यांना विदेशात जाऊन देशाचा अवमान करणे, हाही देशद्रोह वाटत नाही’, हे यावरून लक्षात येते !

राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलावे ! – रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

राहुल गांधी यांच्या लंडन येथील विधानांविषयी काही बोलण्याची आवश्यकता नाही. मी त्यांना इतकेच सांगीन की, राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलले पाहिजे. वास्तव काय आहे ?, हेही त्यांनी पाहिले पाहिजे.