सातारा येथे राहुल गांधी यांच्‍या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन !

मोदी आडनावावरून टीका करतांना ओबीसी समाजाचा अपमान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्‍या विरोधात सातारा येथे भाजपच्‍या वतीने ‘जोडे मारा’ आंदोलन करण्‍यात आले.

राहुल गांधी यांनी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी केलेल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याविषयी हिंदु महासंघ आक्रमक !

प्रत्‍येक राजकीय पक्षाची आदर्श स्‍थाने आणि आदर्श व्‍यक्‍तीमत्त्वे वेगळी असू शकतात. हे हिंदु महासंघाला मान्‍य आहे; पण मागील काही मासांपासून हिंदुत्‍वाचे दैवत असलेल्‍या स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी राहुल गांधी अपकीर्तीचे धोरण सातत्‍याने अवलंबत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणे योग्य नाही !

राहुल गांधी यांच्या उपस्थितीतील विरोधी पक्षांच्या बैठकीत शरद पवार यांची भूमिका !

‘राहुल गांधी प्रकरणात आम्ही भारत सरकारच्या संपर्कात !’ – अमेरिका

राहुल गांधी यांची खासदारकी रहित करणे, हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे. त्याविषयी अमेरिकेने संपर्कात रहाण्याची काहीही आवश्यकता नाही.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राहुल गांधी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान

राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

सातारा येथे भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन !

मोदी आडनावावरून टीका करतांना ओबीसी समाजाचा अपमान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सातारा येथे भाजपच्या वतीने ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.

पत्रकाराचा अवमान केल्‍याप्रकरणी राहुल गांधी यांनी क्षमा मागावी ! – मुंबई प्रेस क्‍लब

नवी देहली येथील काँग्रेस कार्यालयात २५ मार्च या दिवशी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत प्रश्‍न विचारणार्‍या पत्रकाराला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भाजपसाठी काम करता का ?’, असे बोलून अपमानित केले.

राहुल गांधी यांनी मानहानीच्या प्रकरणी ३ वेळा मागितली आहे क्षमा !

राहुल गांधी यांनी वर्ष २०१९ मध्ये ‘चौकीदार चोर है’ या विधानावरून न्यायालयाकडे ३ वेळा विनाअट क्षमा मागितलेली आहे. त्यामुळे ते शिक्षा होण्यापासून सुटले होते.

(म्हणे) ‘मी गप्प बसणार नाही, मी मोदी यांना घाबरत नाही !’ – राहुल गांधी

(म्हणे) ‘मी सावरकर नाही, गांधी आहे; क्षमा मागणार नाही !’ – राहुल गांधी यांचा पुनरूच्चार !

डागाळलेले नेतृत्व !

राष्ट्रद्वेषी भूमिका घेणारे राहुल गांधी यांनी काँग्रेसने भारतियांचे किती भले केले ?, याची उत्तरे शोधून सत्य जाणावे !