काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे संतापजनक विधान !

नवी देहली – मी केवळ भारतीय लोकशाहीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले; म्हणून मला देशद्रोही म्हणता येणार नाही’, असे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले. गांधी यांनी १ मार्च या दिवशी केंब्रिज विद्यापिठात केलेल्या भाषणात भारताच्या लोकशाहीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
या वक्तव्याविषयी राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्रालय समितीच्या बैठकीत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, माझे भाषण कुठलाही देश किंवा सरकार यांच्या संदर्भात नव्हते. ते एका व्यक्तीच्या संदर्भात होते. मी भारताच्या लोकशाहीविषयी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या सूत्रावर अन्य कुठल्याही देशाला हस्तक्षेप करण्यास सांगितलेले नाही. यासाठी मला देशद्रोही म्हणता येणार नाही.
संपादकीय भुमिका
|
कर्नाटकातील गृहमंत्री तथा काँग्रेसचे प्रियंक खरगे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका, म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी !
Raichur Muharram Banned : कर्नाटकातील रायचुरू जिल्ह्यातील २९ गावांमध्ये मोहरम सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर बंदी !
(म्हणे) ‘संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत !’ – Yathindra Siddaramaiah
BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !
Satyaki Savarkar : उलटतपासणीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी सडेतोड उत्तरे देऊन राहुल गांधी यांच्या अधिवक्त्यांचे मनसुबे उधळले !
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे