नथुराम गोडसे स्मृतीस्थळ विकसित करण्यासाठी १०० कोटींचा निधी द्यावा ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना
हिंदु राष्ट्र निर्माण करणे हे नथुराम गोडसे यांचे स्वप्न होते; म्हणून मोदी सरकार यांना हे राष्ट्र हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करायचे असेल, तर नथुराम गोडसे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे उदात्तीकरण करणे देशहित आणि हिंदु धर्म हितासाठी आवश्यक आहे.