गोमंतकियांना जगासमोर मान खाली घालायला लावणार्या गोव्यातील हत्या, अमली पदार्थ आणि वेश्याव्यवसाय यांच्या घटना !
गोव्यातून होणार्या मानवी तस्करीचे प्रमाण देशात सर्वाधिक !
गोव्यातून होणार्या मानवी तस्करीचे प्रमाण देशात सर्वाधिक !
तालुक्यातील धरणीचा पाडा येथील भागात रस्ते नसल्याने गरोदर महिलेला मुख्य रस्त्यावर नेतांना त्या महिलेची प्रसूती झाली आणि तिचे बाळ दगावले. रस्ते नसल्याने या महिलेला ५ ते ६ गावकरी चादरीची झोळी करून नेत होते.
सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानक यांच्या दरम्यान रेल्वेच्या रुळावर दगडांनी भरलेले लोखंडी पिंप ठेवून समाजकंटकाने घातपात करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
येथील काटवन खंडोबा रस्त्यावर असलेल्या एका मंगल कार्यालयात ‘वॉचमन’ म्हणून काम करणार्या युसुफ कुरेशी या ३४ वर्षीय आरोपीने परिसरातील घरासमोर खेळणार्या एका ७ वर्षीय बालिकेवर ३१ ऑगस्ट या दिवशी अत्याचार केला.
पीडित मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महंमद रईसच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. यापूर्वीही पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून महंमद रईस याला अटक करण्यात आली होती.
हिंदु धर्माच्या मुळाशी उठलेल्या षड्यंत्राच्या सहस्रावधी घटना घडूनही आज त्यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदा येऊ शकलेला नाही, हे दुर्दैवी आहे. सरकारने या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून सत्य जनतेसमोर आणावे !
मुथरा जिल्ह्यातील महारौली गावामध्ये काही धर्मांध मुसलमानांनी तेजराम नावाच्या एका हिंदु वृद्धाच्या घरामध्ये घुसून त्याला धर्मांतर करण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी मथुरा पोलिसांनी कारवाईचा आदेश दिला आहे.
उत्तरप्रदेशातील अलीगढ येथील बन्नादेवी पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे आरिफ आणि सुहेल या २ मुसलमान तरुणांनी तिच्या घरातून अपहरण केले. पोलिसांत तक्रार केल्यास संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली आहे.
झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील मुरुमातू गावाजवळ रहाणार्या ५० हून अधिक हिंदु कुटुंबांतील सदस्यांना मुसलमान समुदायाने मारहाण केली. त्यांची घरे उद्ध्वस्त केली आणि त्यांना घरे अन् भूमी सोडून जाण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे.
हिंदू अल्पसंख्य असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदु मुलींचे जीवन हैराण झाले आहे. दुसरीकडे बहुसंख्य हिंदूंच्या भारतातही हिंदु युवती आणि स्त्रिया या धर्मांध मुसलमानांपासून सुरक्षित नाहीत. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पदच !