अशा विचारांचे राज्यपाल सर्वत्र हवेत !
‘मी नेहरू यांचा आदर करतो. त्यांना वाटायचे, ‘शांतीदूत बनावे, कबुतरे उडवावीत.’ कदाचित् हा त्यांचा कमकुवतपणा होता. त्यांच्या या धोरणामुळे देश कमकुवत बनला !
‘मी नेहरू यांचा आदर करतो. त्यांना वाटायचे, ‘शांतीदूत बनावे, कबुतरे उडवावीत.’ कदाचित् हा त्यांचा कमकुवतपणा होता. त्यांच्या या धोरणामुळे देश कमकुवत बनला !
हा चित्रपट गेल्या १० वर्षांत बेपत्ता झालेल्या ३२ सहस्र मुलींची कथा आहे, ज्या कधीच घरी परतल्या नाहीत !
गुढीपाडव्यानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश
गुढीपाडव्याला एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देणे, नवीन वस्त्र परिधान करणे, मिष्टान्न ग्रहण करणे यासमवेतच दिवसभर अंतर्मुख राहून अधिकाधिक नामजप करावा ! या दिवशी पृथ्वीवर भरभरून येणारे दैवी चैतन्य ग्रहण करता येण्यासाठी मधून मधून प्रार्थना करावी !
‘स्त्रियांनी विष खाऊन मरावे आणि गुंडांवर मात्र सूड घेण्यात येऊ नये’, हे जर गांधीजींच्या अहिंसेचे भयानक तत्त्वज्ञान असेल, तर आग लागो रे, त्या अहिंसेला ! अहिंसेमधून निर्माण झालेल्या भ्याडपणामुळे आणि भेकडपणामुळे या महान देशाचे तुकडे तुकडे झाले.’
या कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ पासून १९९१ पर्यंत धार्मिक स्थळांविषयी न्यायालयांत जे खटले चालू असतील, ते सरळसरळ बंद करण्यात येणार आहेत.
पुरातत्व विभागाने अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात खटले प्रविष्ट करून अतिक्रमणे काढावीत आणि किल्ला पूर्ववत् स्थितीत करावा अन्यथा जनआक्रोशाला सामोरे जावे.
आमचे अस्तित्व आणि श्रद्धा यांच्या रक्षणार्थ होणार्या लक्षावधी बलीदानांपासून प्रेरित होऊन आतंकवादाच्या विरोधात आक्रमक झालो नाही, तर आपल्याला कधीतरी संतोष होऊ शकेल का ?
देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक राजकीय नेत्यांच्या चक्रव्युहात फसून मुकाटपणे मार खात रहाणे यांमुळे सैनिकांचे मनोबळ ढासळणार नाही का ?
भारताच्या महान सुपुत्रांची राष्ट्रवादी नीती समजून घेतली असती, तर आज पाकिस्तानची निर्मिती झालीच नसती !