‘द कश्मीर फाइल्स’ हा काश्मिरी हिंदूंच्या अत्याचारावरील चित्रपट गाजत असतांना आता ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट बनवण्यात येणार आहे. निर्माते विपुल शहा यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. विपुल शहा यांनी सांगितले, ‘मी सत्य कथेवर आधारित ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट बनवत आहे. हा चित्रपट गेल्या १० वर्षांत बेपत्ता झालेल्या ३२ सहस्र मुलींची कथा आहे, ज्या कधीच घरी परतल्या नाहीत.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > गेली १२ वर्षे ३२ सहस्र मुली बेपत्ता होईपर्यंत केरळमधील हिंदू झोपले होते का ?
गेली १२ वर्षे ३२ सहस्र मुली बेपत्ता होईपर्यंत केरळमधील हिंदू झोपले होते का ?
नूतन लेख
…म्हणून आम्हाला बाँबचे आवाज काढावे लागतात ! – भगतसिंग यांचे बोल
शिखांवर मुसलमानांकडून झालेल्या आक्रमणांत हिंदूंनीच त्यांचे रक्षण केले, हे शीख विसरले कसे ?
गारपिटीमुळे शेतकर्यांच्या झालेल्या हानीचे पंचनामे न करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
विजयोत्सवासाठी संघर्ष अटळ !
आंब्याच्या व कडूलिंबाच्यापानांचे महत्त्व
गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाची सात्त्विक रांगोळी