
‘द कश्मीर फाइल्स’ हा काश्मिरी हिंदूंच्या अत्याचारावरील चित्रपट गाजत असतांना आता ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट बनवण्यात येणार आहे. निर्माते विपुल शहा यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. विपुल शहा यांनी सांगितले, ‘मी सत्य कथेवर आधारित ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट बनवत आहे. हा चित्रपट गेल्या १० वर्षांत बेपत्ता झालेल्या ३२ सहस्र मुलींची कथा आहे, ज्या कधीच घरी परतल्या नाहीत.’
अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
मांगल्याकडे जाणारा प्रवास खडतर
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !