Omar Abdullah Maharashtra Bhavan : (म्हणे) ‘आमची सत्ता आल्यावर जम्मू-काश्मीरमधील महाराष्ट्र भवन बंद करू !’ – ओमर अब्दुल्ला
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे मान्य आहे का ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रश्न
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे मान्य आहे का ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रश्न
सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवल्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अब्दुल्ला यांनी वरील उत्तर दिले.
‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा १०० कोटी हिंदूंना धडा शिकवू’ असे विधान करणारे एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांच्याविषयी अब्दुल्ला तोंड का उघडत नाहीत ?
ते जम्मू येथे नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते.
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी पाकिस्तानमध्ये त्यांच्या निर्मितीचा कारखाना चालूच असल्याने काश्मीरमधील आतंकवाद पाकला नष्ट केल्याविना संपणार नाही, हीच वस्तूस्थिती आहे !
काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे.
असे सांगून फारुख अब्दुल्ला स्वतःविषयी सहानुभूती मिळवू पहात आहेत. हिंदूंवरील अत्याचारांना कोण उत्तरदायी आहे, हे आता जनतेला समजले आहे.
काश्मीरमधील धर्मांध हे ‘धर्मनिरपेक्ष’ नसून ते धर्मांध वृत्तीचे असल्याने अजूनही हिंदू काश्मीरमध्ये राहू शकत नाहीत. याविषयी अब्दुल्ला का बोलत नाहीत ?
काश्मीर अद्यापही हिंदूंसाठी आणि त्यांच्या धार्मिक स्थळांसाठी असुरक्षित आहे, हेच यातून स्पष्ट होते ! आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते काश्मीरमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करू शकले नाहीत, ही गोष्ट हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !
जर असे आहे, तर भारतातील मुसलमानांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मुक्त करण्याला विरोध का केला ? भगवान श्रीरामाप्रमाणेच भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव हेही सार्या जगाचे आहेत, तर त्यांच्या काशी आणि मथुरा येथील मंदिरांची जागा मुसलमान हिंदूंना का सोपवत नाहीत ?