वरळी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका लाटल्याचा गंभीर आरोप, न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश
मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी योजनेच्या लाभार्थी नसतांना वरळी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ६ हून अधिक सदनिका लाटल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.