अस्वच्छ प्रसाधनगृह, अपुरी आसनक्षमता आणि मूलभूत सुविधांची वानवा असलेले देवगड (सिंधुदुर्ग) बसस्थानक !

एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका ! – आज ‘देवगड (सिंधुदुर्ग) बसस्थानक’ !

अमृतपाल अटकेत नाही, तर पसार !

अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त सर्वच प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले होते. पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला नव्हता आणि ते फेटाळण्यातही आले नव्हते; आता त्याला अटक झालेली नसून तो पसार आहे असे सांगण्यात येत आहे.

चिंचवड (पुणे) रेल्वे स्थानकाजवळील आनंदनगरमधील १ सहस्र ४०० घरगुती वीजचोर्‍या उघड !

एवढ्या अवैध वीजजोडण्या होईपर्यंत महावितरणचे अधिकारी झोपले होते का ?

उघड्यावरील मूत्रविसर्जनामुळे सोलापूर बसस्थानकावर दुर्गंधी : परिसरात कचर्‍याचे साम्राज्य !

बसस्थानकात ठिकठिकाणी साठलेल्या कचर्‍याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने आगारप्रमुखांना विचारले असता त्यांनी सांगितले की, परिवहन महामंडळाने बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारीच नेमलेले नाहीत !

स्थानिक स्वराज संस्थांमधील राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे कोट्यवधींची उधळपट्टी ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

तिथे प्रशासकांच्या माध्यमातून चालू असलेला राज्य सरकारचा हस्तक्षेप तात्काळ थांबला पाहिजे. प्रस्ताव आणि संमती यांच्याविना कोट्यवधीची कामे चालू करणे, हा भ्रष्टाचार असून त्याला आळा बसला पाहिजे.

सिंधुदुर्ग : प्रशासनाच्या आश्वासनानंतर वानोशी येथील पाण्यासाठीचे उपोषण स्थगित !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागणे, ही प्रशासनाची निष्क्रीयताच !

धान्य वाटपातील ‘कमिशन’चा प्रश्‍न तातडीने सोडवा !- जिल्हाध्यक्ष अशोक कदम

कोरोनाकाळात रेशन दुकानदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून रेशन दुकानदारांना वाहतूक ‘रिबेट’ आणि अन्नधान्य वाटप ‘कमिशन’साठी सातत्याने झगडावे लागत आहे.

गेल्या ५ वर्षांत आश्रमशाळांमधील ९६२ विद्यार्थी दगावले ! – आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित

‘समर्थन’ या संस्थेसह विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘मुलांचा आजार बळावल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येते’, असे नमूद केले. तसेच ‘ज्या पाड्यांमध्ये आरोग्यव्यवस्था उपलब्ध नाही, तिथे शेवटच्या क्षणी विद्यार्थ्यांवर उपचार कसे करणार ?

कृष्णा नदीच्या काठावर लाखो माशांच्या मृत्यू प्रकरणी ‘दत्त इंडिया साखर कारखान्या’ला नोटीस !

रसायनमिश्रीत मळीचे दूषित पाणी सोडल्याने कृष्णा नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली असून शिरोली तालुक्यातील, तसेच अंकली परिसरातील गावांना प्रदूषित पाणी प्यावे लागल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्ग : असुविधांच्या निषेधार्थ माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर गुरे बांधून आंदोलन !

आरोग्य सुविधेसारख्या मूलभूत आवश्यकतांसाठी आंदोलन करावे लागणे, प्रशासनाला लज्जास्पद !