कांदळी (जिल्हा पुणे) येथे श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी, तालुका जुन्नर (जिल्हा पुणे) येथील आश्रमात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे ! – मंत्री नितीन गडकरी

जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांचे हे पीठ केवळ धार्मिक कार्य करणारे नाही. सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रांत महाराजांनी कार्य केले आहे. धर्माच रक्षण करण्याचे मोठे काम महाराजांनी केले आहे.

शेवटच्‍या क्षणापर्यंत श्रीरामांच्‍या समवेत सावलीसारखा राहून ‘रामसेवा’ हाच संसार करणारा लक्ष्मण !

राम हा सूर्य आहे. सूर्याकडे म्‍हणजे तेजाकडे पहाणे सोपे नाही; म्‍हणून एकदम रामाच्‍या तेजाला सामोरे न जाता लक्ष्मणाच्‍या ओळखीने प्रभु श्रीरामाची ओळख करून देणार आहे.

भगवान मत्‍स्‍याचा जन्‍म !

कोटी कोटी प्रणाम ! आज २४ मार्च २०२३ या दिवशी ‘मत्‍स्‍य जयंती’ आहे. त्‍या निमित्ताने…

गुढीपाडवा म्‍हणजे हिंदूंचा नववर्षारंभदिन आणि सृष्‍टीचा आरंभदिन !

गुढीपाडवा म्‍हणजे हिंदूंचा नववर्षारंभदिन आणि सृष्‍टीचा आरंभदिन ! या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापति या देवतेच्‍या लहरी सर्वांत अधिक प्रमाणात पृथ्‍वीवर येतात. गुढीमुळे वातावरणातील प्रजापति लहरी कलशाच्‍या साहाय्‍याने घरात प्रवेश करतात. दुसर्‍या दिवसापासून या कलशात पाणी पिण्‍यासाठी घ्‍यावे.

हिंदु संस्‍कृतीला वर्धिष्‍णू करणारा गुढीपाडवा !

गुढीपाडवा, म्‍हणजेच चैत्र शुक्‍ल प्रतिपदेच्‍या दिवशी शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूचेे आगमन झालेले असते आणि ही संपूर्ण चराचर सृष्‍टी सृजनाच्‍या गंधाने रंगून गेलेली असते. कुठे शुभ्र मोगर्‍याला बहर आलेला असतो, तर कुठे आम्रवृक्षाच्‍या मोहराचा सुगंध दरवळत असतो. वृक्ष, वनस्‍पती चैत्र पालवीने फुलत असतात.

भारतीय कुटुंबव्यवस्था ही जगात सर्वोत्कृष्ट ! – मेग जोन्स

जगातील अनेक देशांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली केवळ कागद काळे-पांढरे करण्यात येत आहेत; मात्र भारत सरकारने महिलांसाठी अनेक योजना चालू करून प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला आहे – जे विदेशी लोकांना कळते, ते येथील पुरो(अधो)गामी आणि सुधारणावादी यांना कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल !

श्री संत वेणास्‍वामी मठाच्‍या वतीने गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या कालावधीत विविध कार्यक्रम !

गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी दुपारी ४ वाजता भव्‍य शोभायात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सर्व उपक्रमांचा हिंदु बांधवांनी तन-मन-धन यांद्वारे सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

भारतीय पंचांगाची महानता

पुढच्‍या काही वर्षांत येणार्‍या संवत्‍सरांची नावे भारतीय हिंदु पंचांग सांगू शकते. तथाकथित विज्ञानवादी असे कधी काही सांगू शकतात का ? यातूनच हिंदु धर्माची महानता दिसून येते !

देशाची अर्थव्यवस्था पेलवणारी तृणे !

पालक मुलांना तृणधान्यांच्या आरोग्यदायी पदार्थांऐवजी फास्ट फूडचे खायला घालून त्यांचे आरोग्य दावणीला लावत आहेत. फास्ट फूड आणि कोल्डड्रिंक यांनी देशाची अर्थव्यवस्था पुरती पोखरली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी तृणधान्याचा अवलंब अपरिहार्य आहे !