बौद्धिक युद्ध लढण्यासाठी आचार्य चाणक्य यांची बुद्धीमत्ता आणि छत्रपती शिवाज महाराज यांचे शौर्य अंगी असणे आवश्यक ! – संतोष केंचम्बा, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्र धर्म संघटन

देशात खोटी कथानके (नॅरेटिव्ह्स) रचून ती सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. या माध्यमातून वैचारिक आक्रमण चालू आहे. हा ‘सायबर जिहाद’ आहे.

आक्रमकांनी नष्ट केलेल्या देशातील सर्व मंदिरांचा केंद्र सरकारने जीर्णोद्धार करावा !

संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी मंदिरे जपली पाहिजेत. यासाठी गोवा येथे गोमंतक मंदिर महासंघ काम करत आहे, तर महाराष्ट्रात महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.

लालमहालात (पुणे) सलग १२ घंटे वारकर्‍यांनी लुटला कीर्तनाचा भक्तीमय आनंद !

पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी यांचे अतूट नाते आहे. वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला न जाता पांडुरंगाला भेटायला जातात. पंढरीचा पांडुरंग हा दर्शनाचा नाही, तर भेटायचा देव आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान !

पुणेकरांकडून मिळालेला स्नेह आणि आदरातीथ्याचा भाव मनामध्ये ठेवून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यानी १४ जून या दिवशी पंढरपूरसाठी प्रस्थान केले.

वारकर्‍यांच्या बरोबरीने शहरातील विविध संस्था, संघटनांचे सदस्य सहभागी !

पुण्याहून सासवडकडे पालखीच्या समवेत चालतांना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो. इतर वेळी एखादा कि.मी.ही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे अनेक जण सहज ही वारी-वाट चालतात.

शोभन सरकार बाबा यांच्या प्रसादाने मुसलमान तरुणाची दृष्टी परत आली !

जुनैदची आई राणी बेगम यांनी सांगितले की, माझा मुलगा नियमित श्री गणेशाची मूर्ती समवेत ठेवतो. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्यावर खूप रागावते आणि सासरचे लोक त्याला ठार मारण्याच्या धमक्या देतात.

गरोदर महिलांनी ‘रामायण’ आणि ‘सुंदरकांड’ वाचले पाहिजे ! – तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्

जेव्हा महिला गरोदर असते, तेव्हा तिने रामायण आणि त्यामधील सुंदरकांड वाचले पाहिजे. हे जन्माला येणार्‍या मुलासाठी फार चांगले आहेे- तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्

संस्कार म्हणजे काय ?

मुलांनो, आदर्श होण्यासाठी या कृतीही करा !

बालसंस्कारासाठी थोडा वेळ काढा !

मुलांना रामायण, महाभारत, देवता, संत यांच्या मालिका पहाण्यास निश्चित द्याव्यात; मात्र त्या प्रत्येक कथेतून काय बोध घ्यायचा ? हेसुद्धा मुलांशी चर्चा करून बिंबवावे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान !

पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेे. मंदिराची रंगरंगोटी, विविधरंगी पुष्प सजावट, आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.