रेमडेसिविरचा काळाबाजार करणार्‍या डॉक्टरसह अन्य एकाला अटक

डॉक्टरच काळाबाजार करू लागले, तर सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा करणार ?

आरोग्य विभागातील १६ सहस्र पदे तातडीने भरणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य सुविधा हा महत्त्वाचा घटक झाला आहे; मात्र राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहेत. अशा १६ सहस्र पदांची तातडीने भरती केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ६ मे या दिवशी पत्रकारांना दिली.

कोरोनाच्या काळात परदेशी आस्थापनांची औषधे लोकप्रिय करण्याचे प्रकार चालू आहेत ! – मुंबई उच्च न्यायालय

आर्थिक दुर्बल असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आयुष्यभर कमवलेली मिळकतही औषधोपचारासाठी व्यय करावी लागते. केंद्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून वैद्यकीय क्षेत्रात चालू असलेली ही लूटमार रोखून स्वदेशी औषधांविषयी जनजागृती करावी आणि त्यांंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष…

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे दोघा आधुनिक वैद्यांकडून अल्प मूल्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार !

सर्वत्र रुग्णांची लूट चालू असतांना अल्प मूल्यात उपचार देणारे असे आधुनिक वैद्य, हे वैद्यकीय खात्याचे भूषणच होय ! सर्वत्रच्या आधुनिक वैद्यांनी यांचा आदर्श घ्यावा !

वाढत्या कोरोनाबाधितांच्या सूचीत केंद्रशासनाकडून सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे नाव समाविष्ट

गत २ आठवड्यांत देशातील कोरोनाबाधित रुग्ण वाढलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश केला आहे. याविषयीची माहिती केंद्र सरकारने नुकतीच घोषित केली आहे.

उंब्रज परिसरात (जिल्हा सातारा) अनावश्यक फिरणार्‍या नागरिकांच्या गाड्या पोलिसांकडून कह्यात

नागरिक काही ना काही कारणाने घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांवर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल.

कुसुंबी (जिल्हा सातारा) येथे लग्न समारंभात निर्बंधांचे उल्लंघन झाल्याने कारवाई

कुसुंबी ग्रामपंचायतीने आयोजकांना ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.

देहलीमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर काळाबाजार करणार्‍या चौघांना अटक

४१९ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जप्त

आझमगड (उत्तरप्रदेश) येथील शवविच्छेदनगृहातच ४ दिवस पडून राहिलेला मृतदेह उंदरांनी खाल्ला !

राज्याच्या आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृतदेह ४ दिवसांपासून शवविच्छेदनगृहातच पडून होता.

कोरोना साथीच्या काळात केलेल्या खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करा ! – माजी आमदार विलास लांडे

जनतेचा पैसा अनाठायी व्यय करणे गंभीर आहे. शासनाने हे प्रकरण त्वरित तडीस न्यावे, ही अपेक्षा !