उमेदवारांना मतांची भीक का मागावी लागते ?
‘मतदारांकडून मतांची भीक मागावी लागते, हे उमेदवारांना लज्जास्पद ! त्यांनी निवडून आल्यावर मतदारांसाठी काही केले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘मतदारांकडून मतांची भीक मागावी लागते, हे उमेदवारांना लज्जास्पद ! त्यांनी निवडून आल्यावर मतदारांसाठी काही केले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
अनेक संघर्षाचे प्रसंग येऊनही साधनेत टिकवून ठेवले आणि काहीच अल्प पडू न देता अनुसंधानात ठेवले !
‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘वर्ष २०२० मध्ये सर्व जगानेच ‘कोरोना’ महामारीच्या रूपात आपत्काळाची झलक अनुभवली. आता चालू असलेले रशिया-युक्रेन युद्ध, तुर्कीये आणि सीरिया या देशांत झालेला मोठा भूकंप, जागतिक तापमानात दिवसेंदिवस होत असलेली वाढ….
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना वेळोवेळी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे हे आध्यात्मिक संशोधन अनेक कसोट्या पार करून अव्याहतपणे चालू आहे. या संदर्भातील सूत्रे आपण या लेखाद्वारे समजून घेऊया.
‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषि-मुनींनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतात कुणी काही पालट करू शकत नाही; कारण त्यांनी चिरंतन सत्य सांगितले आहे. त्यामुळे त्यात ‘संशोधन’ असे काही नसते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या विज्ञानात ‘संशोधन’ सतत करावे लागते; कारण त्यांचे सिद्धांत काही काही वर्षांनी पालटत असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सहस्रो वर्षांपासून भारतातील हिंदूंनी ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल केली, इतर देशांप्रमाणे पृथ्वीवर आपले साम्राज्य स्थापण्यासाठी प्रयत्न केले नाहीत; कारण त्यांना त्यातली निरर्थकता ज्ञात होती.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७५ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान ज्ञात नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉक्टरांचा स्थुलातून सत्संग लाभूनही त्यांचा ‘प्रीती’ हा गुण आत्मसात करता न येणे आणि त्यांनी प्रामुख्याने प्रेमभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगणे