सनातनची ग्रंथमालिका : कर्मयोग (कर्माच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती)
कर्म अटळ आहे. जिवंत रहाण्यासाठीसुद्धा श्वास घेण्याचे कर्म करावेच लागते. कर्मामुळे मनुष्य जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो. असे असतांनाही ‘या चक्रातून सुटायचे कसे’, हे कर्मयोग सांगतो. कर्मयोग प्रत्यक्षात कसा आचरणात आणायचा, याचे सुबोध मार्गदर्शन करणारी ग्रंथमालिका !