पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताला प्रथमच १९ पदके !
काही आठवड्यांपूर्वी येथेच झालेल्या ऑलिंपिकमध्येही भारताने प्रथमच सर्वाधिक ७ पदके मिळवली होती.
काही आठवड्यांपूर्वी येथेच झालेल्या ऑलिंपिकमध्येही भारताने प्रथमच सर्वाधिक ७ पदके मिळवली होती.
माळ काढल्यास खेळण्याची अनुमती देण्याची सवलत धर्माभिमानी हिंदु मुलाने नाकारली !
श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व न मानणारे बुद्धीप्रामाण्यावादी आता तोंड उघडतील का ?
दहिया यांनी भारतात परतल्याक्षणी शिव मंदिरांत जलाभिषेक, तसेच रुद्राभिषेक करून कृतज्ञता व्यक्त केली. मोठे यश संपादन केल्यानंतरही दहिया यांच्या मनामध्ये असलेली ईश्वराच्या कृपेची जाणीव कौतुकास्पद आहे.
भारतातील किती हिंदु खेळाडू ईश्वराची भक्ती करतात ? किंवा विजय मिळवल्यानंतर ईश्वराच्या चरणी लीन होतात ?
देशाच्या सर्वाेच्च पदावरील व्यक्तीने केलेली ही हितगुज निश्चितच सर्वांना प्रेरणादायी होती. या माध्यमातून प्रत्येक खेळाला एक वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे
अधिकाधिक भारतीय खेळांमध्ये तरुणांनी कौशल्य मिळवून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करावे, ही या निमित्ताने अपेक्षा !
त्या त्या क्षेत्रातील सर्वाेच्च व्यक्ती, राजे, महापुरुष, ऋषि किंवा देवता यांची नावे पुरस्काराला देणे हे आदर्श ठरू शकते. त्यामुळे ‘संबंधितांचा आदर्श घेऊनध्येय साध्य करायचे आहे’, ही आठवण रहायला साहाय्य होते. मोदी शासनाने चालू केलेली ही पद्धत स्वागतार्ह आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा !
ऑलिंपिक म्हणजे खेळाडूंना ‘स्वत:चे नाणे खणखणीत आहे का ?’, हे वाजवून पहाण्यासाठी मिळणारे भव्य व्यासपीठ ! ‘ऑलिंपिक’ विजेता खेळाडू म्हटले की, अर्थात्च त्या राष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जातो….