कृतज्ञतेची जाणीव कौतुकास्पद !
दहिया यांनी भारतात परतल्याक्षणी शिव मंदिरांत जलाभिषेक, तसेच रुद्राभिषेक करून कृतज्ञता व्यक्त केली. मोठे यश संपादन केल्यानंतरही दहिया यांच्या मनामध्ये असलेली ईश्वराच्या कृपेची जाणीव कौतुकास्पद आहे.
दहिया यांनी भारतात परतल्याक्षणी शिव मंदिरांत जलाभिषेक, तसेच रुद्राभिषेक करून कृतज्ञता व्यक्त केली. मोठे यश संपादन केल्यानंतरही दहिया यांच्या मनामध्ये असलेली ईश्वराच्या कृपेची जाणीव कौतुकास्पद आहे.
भारतातील किती हिंदु खेळाडू ईश्वराची भक्ती करतात ? किंवा विजय मिळवल्यानंतर ईश्वराच्या चरणी लीन होतात ?
देशाच्या सर्वाेच्च पदावरील व्यक्तीने केलेली ही हितगुज निश्चितच सर्वांना प्रेरणादायी होती. या माध्यमातून प्रत्येक खेळाला एक वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे
अधिकाधिक भारतीय खेळांमध्ये तरुणांनी कौशल्य मिळवून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करावे, ही या निमित्ताने अपेक्षा !
त्या त्या क्षेत्रातील सर्वाेच्च व्यक्ती, राजे, महापुरुष, ऋषि किंवा देवता यांची नावे पुरस्काराला देणे हे आदर्श ठरू शकते. त्यामुळे ‘संबंधितांचा आदर्श घेऊनध्येय साध्य करायचे आहे’, ही आठवण रहायला साहाय्य होते. मोदी शासनाने चालू केलेली ही पद्धत स्वागतार्ह आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा !
ऑलिंपिक म्हणजे खेळाडूंना ‘स्वत:चे नाणे खणखणीत आहे का ?’, हे वाजवून पहाण्यासाठी मिळणारे भव्य व्यासपीठ ! ‘ऑलिंपिक’ विजेता खेळाडू म्हटले की, अर्थात्च त्या राष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जातो….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलंपिक स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या खेळाडूंशी ऑनलाईन संवाद साधला. या वेळी मोदींनी स्पर्धकांच्या कुटुंबियांचेही कौतुक केले. प्रवीण जाधव हा धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात देशाचे नेतृत्व करत आहे.
ऑलंपिकमध्ये यशस्वी घोडदौड करण्यासाठी मोदी यांनी प्रवीण जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंच्या सुविधेसाठी कोट्यवधी रुपये व्यय करून बनवलेल्या ॲथलेटिक्सच्या सिंथेटिक ट्रॅकवर गाडी घालतांना नेते आणि मान्यवर यांनी जराही विचार केला नाही का ? स्वार्थासाठी क्रीडासुविधांची हानी करू धजावणार्या अनिर्बंध लोकांना काय म्हणावे ?