केवळ इस्लामी देशांतीलच नव्हे, तर भारतातीलही हिंदू असुरक्षित !
देहलीतील सुंदरनगरी भागात १ ऑक्टोबरच्या रात्री मनीष नावाच्या तरुणाची आलम, बिलाल आणि फैजान या मुसलमान तरुणांनी चाकूचे असंख्य वार करून निर्घृण हत्या केली.
देहलीतील सुंदरनगरी भागात १ ऑक्टोबरच्या रात्री मनीष नावाच्या तरुणाची आलम, बिलाल आणि फैजान या मुसलमान तरुणांनी चाकूचे असंख्य वार करून निर्घृण हत्या केली.
धनबाद (झारखंड) येथील जमडीहा गावातील शिवमंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीची इम्तियाज अन्सारी या तरुणाने तोडफोड केली. याच इम्तियाजने ६ मासांपूर्वी कोटालडीह, तसेच २०१६ मध्ये नावाटांड गावांमधील मंदिरांतील मूर्तींचीही तोडफोड केली होती.
मुंबईतील २० हून अधिक ठिकाणी मुसलमानांची संख्या झपाट्याने वाढत असून या भागांतील हिंदू अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर आहेत. वर्ष १९९७ मध्ये असणार्या मुंबईतील मुसलमानांच्या लोकसंख्येत तिपटीने वाढ होऊन ती ३६ लाख इतकी झाली आहे.
आंध्रप्रदेशातील तिरुपतीमध्ये रस्त्याला लागून असणार्या भिंतीवर पूर्वी भगवान शिव, हनुमान आदी देवता यांची चित्रे रेखाटण्यात आली होती; मात्र आता त्यावर सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचा निळा, हिरवा अन् पांढरा रंग देण्यात आला आहे.
भाग्यनगरमध्ये बुरखा घातलेल्या दोघा मुसलमान महिलांनी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस उपायुक्त राजेश कुमार यांनी सांगितले की, या दोघी मनोरुग्ण आहेत.
हिंदु धर्मीय असलेली पत्नी विवाहानंतर इस्लामप्रमाणे आचरण करत नसल्यामुळे चेंबूर (मुंबई) येथील इक्बाल महमंद शेख या मुसलमान पतीने तिची भर रस्त्यामध्ये गळा चिरून हत्या केली.
बिहारच्या थावे शहरातील प्रसिद्ध श्री थावेमाता मंदिरात बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव चपला घालून गेल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणे हा त्यांचा विरोध करण्याचा एक प्रकार आहे, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी केले.
संपूर्ण जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत वाढ झाली आहे. हे प्रमाण १ सहस्र टक्क्यांनी वाढल्याची माहिती अमेरिकेतील संस्था ‘नेटवर्क केंटेजियन रिसर्च इन्स्टिट्यूट’ हिच्या अहवालातून पुढे आली आहे.
तेलंगाणा राज्यातील धर्मादाय विभागाने त्याच्या वारंगळ येथील ३ मजली कार्यालयाच्या बांधकामासाठी ३ मंदिरांना प्रत्येकी १ कोटी रुपये देण्यास सांगितले आहे.