चीन-तैवान संघर्षात भारताच्या चिंता वाढणार !
चीनची सध्याची पावले पहाता लवकरच चीन-तैवान यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.यामुळे भारतासह संपूर्ण आशियाला याची प्रत्यक्ष झळ बसणार आहे.
चीनची सध्याची पावले पहाता लवकरच चीन-तैवान यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.यामुळे भारतासह संपूर्ण आशियाला याची प्रत्यक्ष झळ बसणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप या भारतीय बेटांच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक केल्यानंतर मालदीवमधील मंत्र्यांचा जळफळाट झाला. त्यांनी भारताच्या पंतप्रधानांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जी टीका केली त्याकडे काही मंत्र्यांचे व्यक्तीगत मत म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही.
‘सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात संघर्ष वाढत आहे. त्यातील एक महत्त्वाचे कारण, म्हणजे तैवानचा प्रश्न ! तसेही वर्ष २०४९ मध्ये तैवानचे चीनशी अधिकृतपणे एकीकरण होणार आहे; पण चीनला त्यापूर्वीच तैवानचे एकीकरण करून घेण्याची घाई लागलेली आहे. तैवान हा अमेरिकेच्या हातातील हुकमी एक्का आहे. त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत तैवानचे चीनशी एकीकरण होऊ देणार नाही. त्यामागील कारण … Read more
• ढोंगी पश्चिमी संस्थांचे हास्यास्पद अहवाल
• भारताची शस्त्र निर्यातीमध्ये एक महत्त्वाची घडामोड !
• ‘टिकटॉक’वर देशात बंदी – अमेरिकेने भारतासारखे धाडस न दाखवल्याचा परिणाम !
• इस्लामी देशात भारताचा वाढता दबदबा !
• अमेरिका आणि पश्चिमी देश यांची दुटप्पी भूमिका उघड !
• जगासह भारताने वेळीच सावध होणे आवश्यक !
आताच्या युद्धबंदीच्या माध्यमातून २ महत्त्वाची उद्दिष्टे साध्य होणार आहेत. एक म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याचा स्थलांतरितांचा मार्ग मोकळा होणार आहे.
कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांच्या परिणामांवर मात करत भारताने राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर ६ टक्के स्थिर ठेवला आहे !
‘कतार देशाने भारताच्या नौदलाच्या ८ माजी अधिकार्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. कतार आणि हमास आतंकवादी संघटना यांचे संबंध जुने असून तो हमासला आर्थिक अन् राजकीय साहाय्य करतो.
आता झालेल्या आक्रमणाच्या मागचे नेमके षड्यंत्र कुणाचे आहे ? या संघर्षाची परिणती काय होईल ? भारताची भूमिका काय ? यांसारख्या प्रश्नांचा तपशीलात घेतलेला आढावा येथे देत आहे.
अरब देशांना इस्रायलचे अस्तित्वच मान्य नसल्यामुळे हा संघर्ष प्रदीर्घ काळ चिघळत राहिला आहे. याच कालावधीत इस्रायलने आर्थिक आणि तांत्रिक विकासाच्या माध्यमातून स्वत:ला प्रचंड सक्षम बनवले.