भारताच्या सुरक्षेसाठी क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा म्हणजेच ‘कुश’कवच !
स्वदेशी ‘एल्.आर्.-एस्.ए.एम्.’ यंत्रणा ही विमान आणि ‘एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम’ने सुसज्ज असेल, जी ३५० किलोमीटर अंतरावर हवेतील क्षेपणास्त्रांना थांबवण्यास सक्षम असेल.