मंगळुरू येथील बाँबस्फोटामागे इस्लामिक स्टेटचा हात ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या आरोपपत्रात उल्लेख

भारताला हिंदु राष्ट्र करण्यावरून प्रश्‍न विचारणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांना जिहादी आतंकवाद्याच्या घरी स्वतःचे पक्षाचे कार्यालय चालवणे चुकीचे वाटत नाही का ?

Congress On Veer Savarkar : काँग्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी इतका द्वेष का ?

सावरकर यांचा अपमान हा केवळ वैयक्तिक सावरकर यांचा नसून तो महाराष्ट्राचा आणि एका मराठी राष्ट्र्रभक्ताचा अपमान आहे. यांचे हे असेच चालत राहिले, तर यांची जीभ उद्या महाराष्ट्रातील कोणत्याही राष्ट्र्रभक्तावर घसरल्याखेरीज रहाणार नाही,..

संपादकीय : भ्रष्ट लोकप्रतिनिधींना शिक्षा हवीच !  

नागपूर जिल्हा बँकेत वर्ष २००२ मध्ये झालेल्या १४९ कोटी रुपयांच्या ‘होम ट्रेड’ घोटाळ्याच्या प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांच्यासह इतर ५ जणांना….

काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रहित !

नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी ५ वर्षे कारावासाची शिक्षा झालेले काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रहित करण्यात आले आहे. ते सावनेर येथील आमदार होते.

शिक्षा ठोठावताच काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू !

२ वर्षांहून अधिक शिक्षा झाल्याने केदार यांची आमदारकी रहित होऊ शकते. त्यांना उच्च न्यायालयातून तातडीने जामीन मिळाला, तरच दिलासा मिळेल.

काँग्रेस सरकार म्हणजे इस्लामी राजवट !

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने राज्यात गेल्या पावणेदोन वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालये यांत हिजाब परिधान करण्यावर असलेली बंदी उठवण्याचा आदेश दिला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरायमय्या यांनी देहलीला जाण्यासाठी केला खासगी विमानाचा वापर

काँग्रेस सरकारकडून जनतेच्या पैशांची होणारी उघळपट्टी जनतेने वसूल करण्याची मागणी केली पाहिजे !

Hijab Karnataka : कर्नाटकात हिजाबवरील बंदी हटवण्याचा आदेश !

व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली गोमांस खाणे, गोहत्या करणे आदींना प्रोत्साहन देणार्‍या मुख्यमंत्र्यांकडून हिजाबवरील बंदी उठवली जाणे, यात आश्‍चर्य ते काय ? कर्नाटकात काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

‘लढणे कशाला म्हणतात, हेही विसरलेले विरोधी पक्ष !’

….अशी आजच्या भारतीय संसदीय लोकशाहीतील विरोधी पक्षांची शोचनीय अवस्था आहे. ‘पंतप्रधान मोदींच्या विजयाच्या भयगंडाने सैरभैर झालेल्या विरोधी पक्षांना त्यांच्या विरोधात प्रचार..