राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरेल या शक्यतेमुळे कुणालाही अनिश्चित कालावधीसाठी कारागृहात ठेवता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय
बांगलादेश सीमेवरील पशू तस्करीचा मुख्य सूत्रधार असणार्या इनामुल हक याला जामीन संमत
५० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयकडून ‘गेल’ चे संचालक ई.एस्. रंगनाथन यांना अटक
स्वातंत्र्यानंतर शाळेमधून धर्मशिक्षण देण्यात न आल्यामुळे देशाच्या सर्व क्षेत्रात नीतीमत्ता कमालीची घसरली आहे. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार वाढला आहे. हे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !
धर्माधारीत ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करून प्रमाणपत्र देणार्या संस्थांची चौकशी करावी ! – अनिकेत कदम, जिल्हा उपाध्यक्ष, ‘भाजप व्यापारी आघाडी’
धार्मिक भेदभाव करणार्या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर बंदी आणावी, ज्या संस्था ‘हलाल सर्टिफिकेशन’ देतात, त्या सर्व संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करून या निधीचा उपयोग आतंकवाद्यांना झाला का ? याची चौकशी करण्यात यावी..
ईडीचे सीबीआय होणार ?
कायदे होतात, ते प्रभावी होण्यासाठी त्यात सुधारणाही होतात; मात्र त्याचा प्रभावी वापर न झाल्यामुळे गुन्हे अल्प होत नाहीत. भारताच्या सर्वच यंत्रणांवर राजकीय हस्तक्षेप बंद व्हायला हवा. या यंत्रणांनी कर्तव्यनिष्ठेने कारभार केल्यास सर्वच यंत्रणांचा कारभार हा जनताभिमुख होईल, हे निश्चित !
सी.बी.आय. विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंद प्रकरण
परमबीर सिंह देशातच असून त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते ४८ घंट्यांत समोर येतील ! – परमबीर सिंह यांच्या अधिवक्त्यांचा न्यायालयात दावा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह देशातच आहेत. ते पसार झालेले नाहीत. मुंबई पोलिसांकडून सिंह यांच्या जिवाला धोका आहे. त्यामुळेच ते समोर येत नाहीत.
आनंद गिरी यानेच महंत नरेंद्र गिरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केले ! – सीबीआयचा आरोपपत्रात दावा
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) जिल्हा न्यायालयात आरोपी आनंद गिरी याच्यासह ३ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट केले.
लाच प्रकरणात सैन्यातील २ अधिकार्यांना अटक !
सैन्यातील अधिकारीही भ्रष्टाचार करत असतील तर देशाचे भवितव्य सुरक्षित कसे राहू शकेल ?
ओडिशा येथे धाड घालण्यास गेलेल्या सीबीआयच्या पथकाला स्थानिक नागरिकांकडून मारहाण
यावरून समाजात पोलिसांचा किती वचक आहे, हे लक्षात येते ! अशा नागरिकांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !