धार्मिक स्थळांवरील आक्रमणे रोखा ! – भारताने कॅनडाला सुनावले
भारताच्या स्थायी समितीचे सचिव के.एस्. महंमद हुसेन यांनी गेल्या आठवड्यात जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या आढावा बैठकीत कॅनडाला चांगलेच सुनावले.
भारताच्या स्थायी समितीचे सचिव के.एस्. महंमद हुसेन यांनी गेल्या आठवड्यात जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या आढावा बैठकीत कॅनडाला चांगलेच सुनावले.
या आक्रमणानंतर मिझोराममध्ये अतीदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. या हवाई आक्रमणामध्ये किती बंडखोर मारले गेले ?, याची माहिती उपलब्ध झालेली नाही.
पाकमध्ये घुसखोरांमुळे झालेल्या स्थितीचा लाभ उठवून भारताने त्याला कोंडीत पकडणे आवश्यक !
पाकिस्तान आणि चीन यांच्या नौदलांनी कराची जवळील सागरी सीमेत युद्धसरावास प्रारंभ केला. ‘सी गार्डियन-३ संयुक्त समुद्री अभ्यास’ असे याला नाव देण्यात आले आहे.
आतापर्यंत पाकमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले होते. आता जैश-ए-महंमदचाही आतंकवादी मारला गेला आहे.
हिंदु सकल समाजाच्या वतीने ‘नरकचतुर्दशीच्या’ रात्री ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हा उपक्रम ‘सेल्फी पॉईंट’च्या स्वरूपात साकारण्यात आला होता.
‘एखाद्या देशावर पुरावे न देता हत्येचा आरोप करणे, हे धोकादायक नाही का ?’ याचे उत्तर ट्रुडो देतील का ?
संयुक्त राष्ट्रंमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या संदर्भात इस्रायलच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केले आहे. पूर्व जेरुसलेम, सीरियामधील गोलान, तसेच पॅलेस्टाईनच्या काही भागांवर इस्रायलने केलेल्या नियंत्रणाच्या विरोधात हा ठराव होता.
या चौकशीत काय निष्पन्न झाले, हे समजू शकलेले नाही. हे सर्वजण कॅनडाहून एअर इंडियाच्या विमानाने जाणार होते.
ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने सामाजिक माध्यमांतून म्हटले, ‘अंधारावर प्रकाशाच्या विजयाच्या निमित्ताने पंतप्रधान सुनक हिंदु समाजातील लोकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.