ईशान्य भारतातील पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाडीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन !

गौहत्ती ते न्यू जलपाईगुडी (बंगाल) असा या रेल्वेगाडीचा मार्ग आहे. हे अंतर ४११ कि.मी. इतके असून ते कापण्यासाठी अवघे ५ घंटे लागणार आहेत. देशातील ही ९वी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस आहे.

इस्रोच्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारताने २९ मे या दिवशी ‘एन्व्हीएस-०१’ हा दिशादर्शक उपग्रह प्रक्षेपित केला. येथील कॅप्टन सतीश धवन प्रक्षेपण केंद्रातून इस्रोने जी.एस्.एल्.व्ही. (जिओसिंक्रोनस लाँच व्हेईकल) एफ् १२ या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अंतराळ प्रक्षेपित केला.

राजदंडाचा सन्मान !

धर्मपरायण, निष्पक्ष, कर्तव्यदक्ष राजा आणि नीतीमान अन् राष्ट्र-धर्माभिमानी प्रजाच राजदंडाचे महत्त्व वाढवतील !

सज्जन पालक आणि दुर्जन संहारक राजा असला की, विश्वात सगळे स्थिर होईल !

इतिहास नेहमी ‘वर्तुळात फिरतो’, असे म्हणतात. भारताचा गतवैभव असलेला काळ येईलच. वैदिक संस्कृतीचे ते मंतरलेले दिवस येतीलच. सज्जनांचे रक्षण करणारा, असज्जनांचे (दुर्जनांचे) निवारण करणारा, पृथ्वी स्वाधीन ठेवणारा अखंड भारताचा राजा होईलच.

अमेरिका लाखो भारतीय वंशाच्या तरुणांना देशातून हाकलू शकते !

अमेरिकेतील अडीच लाख ‘डॉक्युमेंटेड ड्रीमर्स’चे भविष्य धोक्यात आले असून त्यांना अमेरिकेतून हद्दपार होण्याचा धोका आहे. या ‘डॉक्युमेंटेड ड्रीमर्स’मध्ये बहुतेक मूळ भारतीय वंशाचे आहेत.

पाकिस्तानही हिंदु राष्ट्र बनवण्यात येईल ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

ज्या दिवशी हिंदु कपाळावर टिळा लावून बाहेर पडतील, त्या दिवशी भारतात हिंदु राष्ट्र होईल. भारतालाच नाही, तर पाकिस्तानलाही हिंदु राष्ट्र बनवण्यात येईल.

वास्को, गोवा येथे २७ मे या दिवशी सी-२० परिषदेचे आयोजन !

जागतिक स्तरावरील सामाजिक, अशासकीय, धार्मिक आणि आध्यात्मिक संघटना ‘सी-२०’ परिषदांच्या माध्यमातून एकत्रित येऊन विचारांची देवाण-घेवाण करतात.

टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये १४३ कोटी रुपयांना लिलाव !

लिलावगृहाच्या संकेतस्थळानुसार, टिपूच्या पराभवानंतर तलवार त्याच्या शयनकक्षात मिळाली होती. मोगल शस्त्र निर्मात्यांनी ही तलवार जर्मन ब्लेड पाहून बनवली होती.

भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने आश्वासक वाटचाल ! – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा  

हिंदु शक्ती मोठी होणार. हिंदुत्वाचा विचार जोर धरतोय आणि भारत हिंदु राष्ट्र होणार आहे, असे बोलून ठेवले आहे. भारताची वाटचाल त्याच दिशेने चालू आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी सज्ज व्हा ! – धीरेंद्र कृष्णशास्त्री

बागेश्‍वर धामचे स्वामी धीरेंद्र कृष्णशास्त्री १० दिवसीय  गुजरात दौर्‍यावर आले आहेत. ते कर्णावती येथे पोचले. कर्णावतीमधील वटवा येथे देवकीनंदन महाराजांच्या शिवपुराण कथेत त्यांनी भाग घेतला.