कुतूबमिनार परिसरातील २७ मंदिरांचे अवशेष कुणीही नाकारू शकत नाही ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन
कुतूबमिनार येथे पूजा करू देण्याच्या मागणीवर आज सुनावणी
कुतूबमिनार येथे पूजा करू देण्याच्या मागणीवर आज सुनावणी
ईदगाह मशीद श्रीकृष्णाच्या गर्भगृहावर बांधण्यात आली आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.
ज्येष्ठ अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय यांची ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका
अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे म्हणजे अन्य कुणाला अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्याचे धाडस होणार नाही !
हिंदूंच्या धार्मिक स्थळांविषयी कुणी आक्षेपार्ह विधान करत असेल, तर पोलिसांनी स्वतःहून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्यास आश्चर्य ते काय ?
मुसलमानांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अनादर करणे, हा आता नित्यक्रम झाला आहे. ‘सरकार अशांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई केव्हा करील ?’, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे !
केंद्र सरकारने हिंदूच्या देवतांचा अवमान करणार्यांवर पोलिसांकडून स्वतःहून कारवाई करण्याचा आणि कठोर शिक्षा करण्याचा कायदा बनवून अशा घटना रोखाव्यात, असेच हिंदूंना वाटते !
या याचिकेद्वारे श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करण्यात आला आहे, तसेच या ठिकाणी सध्या असणारी शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
ज्ञानवापी परिसरात सापडले देवतांच्या खंडित मूर्तींचे अवशेष
ज्ञानवापी परिसरात जे अवशेष पाहिले त्यावरून ते मंदिर असण्याचीच शक्यता ! – अजय कुमार मिश्रा
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले की, आज सर्वेक्षणाचा जो अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ज्ञानवापीमध्ये अनेक गोष्टींवर प्लास्टर ऑफ पॅरिस लावून लपवण्यात आले आहे.