मुंबईच्या सौ. श्रद्धा देशमुख यांना ‘सेवा करतांना चुका झाल्या, तरी त्या चुकांतून शिकून पुढे जायचे’, असे प्रथमोपचार शिबिराच्या आयोजनाच्या सेवेतून शिकता येणे 

नामजप करण्यासाठी खोलीत बसल्यावर श्री गुरुदेवांना शरण गेले. तेव्हा त्यांनी माझ्या मनात विचार दिला, ‘तुला येथून शिकून पुढे जाण्यासाठी शिबिर आयोजन करण्याची संधी मिळाली आहे.’

सहनशील आणि आनंदी असलेल्या चंद्रपूर येथील श्रीमती कुसुम मोहनलाल महेश्वरी (वय ८४ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

‘‘माझी गुरुदेवांना भेटण्याची तीव्र इच्छा होती आणि ती इच्छा गुरुदेवांनी काही वर्षांपूर्वी पूर्ण केली. मला जे हवे होते, ते गुरुदेवांनी दिले आहे. मी त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे. ‘त्यांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न होण्यासाठी त्यांनीच मला शक्ती द्यावी’, एवढेच माझे त्यांच्या चरणी मागणे आहे.’’

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना आलेल्या अनुभूती 

माझे मन एकाग्र होऊन एका क्षणात निर्विचार झाले. नंतर ‘एक पोकळी निर्माण झाली. मी त्या पोकळीत आत आत जात आहे’, असे मला वाटत होते.

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी जेवणासाठी वापरलेले पटल सेवेसाठी मिळाल्यावर साधकाच्या मनात झालेली विचारप्रक्रिया

‘माझ्यासारख्या असंख्य स्वभावदोष आणि अहं यांनी युक्त पामराला ते आधार देत आहेत, यापेक्षा मोठे भाग्य कोणते ! ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।’, या संत वचनाप्रमाणे परात्पर गुरु पांडे महाराज माझ्या समवेत आहेत’, हे या प्रसंगातून मला अनुभवता आले.

अमृतमय वाणीमुळे साधकांच्या मनात भावभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यदायी भक्तीसत्संग !

श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची अमृतमय वाणी ऐकल्यानंतर वातावरणात पालट होतात. यावरून ‘त्या साक्षात् भूदेवी आहेत’, हे अनुभवायला मिळते आणि पुष्कळ कृतज्ञता वाटते.

तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना सद्गुरु आणि संत यांनी स्वप्नात येऊन आश्वस्त करून चैतन्य दिल्यामुळे त्रास न्यून होणे

त्या पहाटे माझ्या स्वप्नात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु राजेंद्रदादा आणि पू. (सौ.) अश्विनी पवार हे चौघे आले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझे डोके त्यांच्या मांडीवर घेतले आणि माझ्या गालावरून आईच्या मायेने हात फिरवला.

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील साधक कु. अर्जुन सरोज (वय १७ वर्षे) याला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर स्वतःमध्ये जाणवलेले कल्पनातीत पालट !

मला जे संस्कार या आश्रमात मिळाले, ते संस्कार, आम्ही बाहेर कितीही पैसे खर्च केले, तरीही आम्हाला जगात कुठेच मिळू शकत नाहीत. साधना करणे हाच आमच्या जीवनाचा एकमेव योग्य मार्ग आहे आणि ती साधना केवळ येथेच प्राप्त होते.

मुंबई महापालिका मनोरंजन करात वाढ करणार !

मुंबईतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सर्कस, आनंदबाजार यांचे प्रयोग आणि खेळ यांच्यावरील रंगभूमी करात वाढ करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. गेल्या १३ वर्षांत ही करवाढ करण्यात आली नव्हती.

आनंदी जीवनासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था 

आताच्या कलियुगात स्वतःच्या कुलदेवतेचा, तसेच श्री दत्तगुरूंचा नामजप, म्हणजेच साधना केल्यास जीवनातील दुःखांचे निवारण होऊ शकते.

नागपूर येथे स्कूल बस संघटनेच्या संपामुळे पालकांची तारांबळ !

केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याच्या विरोधात ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेल्या संपानंतर ३ जानेवारीपासून स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांनीही एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला.