आत्मज्ञानाने संचित कर्मफळे नष्ट होतात.

आत्मज्ञानाने संचित कसे नष्ट होईल, ते ह्या लेखात पाहू. आत्मज्ञान होण्याच्या आधीची आणि जन्मांतरांची संचित कर्मफळे आत्मज्ञान झाल्यामुळे कशी नष्ट होणार, हे समजण्यासाठी आधी कर्माचे फळ आपण भोगतो म्हणजे नक्की कोण भोगतो, हे समजून घ्यावे लागेल.

नामजप करतांना डोळ्यांसमोर पांढरा शुभ्र प्रकाश दिसणे, नामजपाची अक्षरे क्षितिजाच्या कडेवरून हळुवारपणे क्षितिजाच्या पलीकडे जातांना दिसून भाव जागृत होणे

‘२६.४.२०२२ या दिवशी सकाळी ९.४५ वाजता माझा नामजप एकाग्रतेने होत होता. मला नामजपाची अक्षरे डोळ्यांसमोर दिसून ती हळुवारपणे दिसेनाशी होत होती. एरव्ही मला नामजप करतांना डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप किंवा त्यांचे चरण दिसतात.

सर्वांशी सहजतेने संवाद साधणारे आणि नामांकित बासरीवादक असूनही कर्तेपणा ईश्वराला अर्पण करणारे पुणे येथील प्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे (वय ८० वर्षे) !

पू. पंडित केशव गिंडे यांनी केलेल्या बासरीवादनाचा उपस्थितांवर कसा परिणाम होतो’, यासंदर्भातील संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. त्यांची साधकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या बासरीवादनाच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.’  

सनातन दंतमंजनाचा वापर चालू केल्यावर दाढदुखीचा त्रास दूर होणे आणि दात शिवशिवणे बंद होणे अन् आयुर्वेदिक औषधांचे महत्त्व मनावर कोरले जाणे

‘एक वर्षापासून मला दाढदुखीचा तीव्र त्रास होत होता. पूर्वी ‘रूट कॅनल’ (दाताच्या मुळाशी असलेली पोकळी स्वच्छ करण्याचा उपचार) केलेली माझी दाढ दुखण्याचे कारण नव्हते; परंतु मधून मधून त्या दाढेच्या वरची हिरडी सुजायची आणि दाढेत प्रचंड वेदना व्हायच्या.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते (वय ६८ वर्षे) यांची गुणवैशिष्ट्ये !

श्री. बाळासाहेब विभूते (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचा ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करून गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना कशी करायची ? या संदर्भात मार्गदर्शन व्हावे’, या उद्देशाने कर्नाटक राज्याचे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. त्या मार्गदर्शनातील काही सूत्रे येथे दिली आहेत.

नामजप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर काही अंतरावरून प्रकाशरूपात चैतन्याचा स्रोत येतांना दिसणे आणि त्या वेळी संपूर्ण शरिरात गारवा पसरणे

परात्पर गुरु डॉक्टर यांच्या जन्मोत्सवापूर्वी एकदा मी दैनिक ‘सनातन प्रभात’ समोर ठेवून नामजप करत होते. काही वेळाने नामजप करतांना माझे मन एकाग्र झाले….

सोलापूर येथील सनातनच्या ‘कृष्णकुंज’ या सेवाकेंद्रातील चैतन्याचा परिणाम तेथील परिसर, झाडे आणि पक्षी यांच्यावर होत असल्याचे जाणवणे

‘सनातनचे सोलापूर येथील सेवाकेंद्र १० माळ्यांच्या इमारतीत दुसर्‍या माळ्यावर आहे. हे सेवाकेंद्र ४ सदनिकांचे (फ्लॅटचे) आहे. सद्गुरु स्वाती खाडये यांनी या सेवाकेंद्राला ‘कृष्णकुंज’ हे नाव दिले आहे. या सेवाकेंद्राविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

अशा या लक्ष्मीला नमन असे माझे ।

आश्विन कृष्ण द्वितीया (११.१०.२०२२) या दिवशी कु. आराधना धाटकर (आध्यात्मिक पातळी ५९ टक्के) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी केलेले काव्य येथे प्रसिद्ध करत आहोत.