कामोठे, रायगड येथील सौ. पल्लवी म्हात्रे यांची ११ वर्षांची मुलगी कु. तनिष्का म्हात्रे (आध्यात्मिक पातळी ५१ टक्के) हिच्या निधनानंतर तिच्या आईने अनुभवलेली स्थिरता !

कामोठे (जिल्हा रायगड) येथील सौ. पल्लवी म्हात्रे यांची मुलगी कु. तनिष्का म्हात्रे (वय ११ वर्षे) हिचे १६.९.२०२१ या दिवशी निधन झाले. आज ६.९.२०२२ या दिवशी तिचे वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने तिच्या निधनाच्या दिवशी आणि निधनानंतर तिची आई सौ. पल्लवी म्हात्रे यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. डॉ. शिवकुमार ओझा यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी त्यांचे ज्ञान दैवी आणि अमृतासमान वाटणे

‘पू. डॉ. शिवकुमार ओझा हे ज्ञानमार्गी संत आहेत. ते भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक आहेत. भारतीय संस्कृतीचा अभ्यास केल्यावर तिचे महात्म्य त्यांच्या लक्षात आले आणि लोकांनाही भारतीय संस्कृतीची महानता कळावी, यासाठी त्यांनी ‘भारतीय संस्कृति महान एवं विलक्षण’,

प्रेमळ, सेवाभावी आणि संतांप्रती भाव असणार्‍या पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. विजया मिलिंद भिडे (वय ६० वर्षे) !

भाद्रपद शुक्ल तृतीया, म्हणजे हरितालिका या दिवशी पुणे येथील सौ. विजया मिलिंद भिडे यांचा ६० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या मोठ्या मुलगीला जाणवलेली आईची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

सकारात्मक राहून सेवा स्वीकारल्यास देवाचे साहाय्य मिळून सेवा करण्याची क्षमताही वाढते !

देवद आश्रमातील काही साधकांनी एक सेवा करण्यास नाकारले. त्या संदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

‘सद्गुरु दादा’ हे नाव सार्थ ठरवणारे देवद (पनवेल) येथील सद्गुरु राजेंद्र शिंदेदादा !

२.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल षष्ठी) या दिवशी देवद पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे यांचा ६० वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आज साधकांना सद्गुरु राजेंद्रदादा यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पाहूया.

मायेची ओढ नसणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असलेल्या बार्शी (सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. शीतल केशव पवार (वय ३४ वर्षे)

बार्शी (सोलापूर) येथील कु. शीतल केशव पवार यांची २४ मार्च २०२२ या दिवशी एका अनौपचारिक सत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी  घोषित करण्यात आली होती. सद्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांचा सत्कार केला होता. कु. शीतल पवार यांच्या कुटुुंबियांना जाणवलेली  त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

श्री गणेशाच्या भक्त-ऋषींच्या संदर्भातील प्रसंग आणि श्री गणेशाच्या लीला यांच्यामागील अध्यात्मशास्त्र !

३.९.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या विषयावरील लेखात आपण स्वर्गसुखाचा त्याग करणारे श्री गणेशाचे परमभक्त ‘मुद्गलऋषि’ यांची अलौकिक गणेशभक्ती आणि श्री गणेशाचे निस्सीम भक्त आणि त्यांच्याप्रमाणे सोंड असलेले भृशुंडी ऋषि यांच्या संदर्भातील सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

‘आपत्काळात ‘गुरुस्मरण’ सर्व साधकांना तारून नेणार आहे’, या संदर्भात आलेल्या अनुभूती !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

करावा कृपावर्षाव प्रार्थना ही मज मूढमतीची ।

अधर्म बहू बळावला सर्वत्र । नसे साधकां आधार कुणी ।।
भ्रष्टाचारी दुराचारी माजती सर्वत्र । पापभारे कष्टी जाहली धरणी ।। १ ।।

‘सनातन चैतन्यवाणी ॲप’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन ऐकून प्रभावित झालेल्या जिज्ञासूंना स्वतःत जाणवलेले पालट !

मी साधनेत येण्यापूर्वी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर प्रवचनाला उपस्थित रहाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. गुरुदेवांच्या मधुर वाणीतील मार्गदर्शनाचा त्या वेळी माझ्यावर असा काही परिणाम झाला होता की, ‘ती ‘दैवी वाणी’ सतत ऐकत रहावी’, असे मला वाटत होते.