आनंदी रहाण्याचे महत्त्व छोट्या प्रसंगातून शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
हसल्याने मनावरील न्यून होतो आणि उत्साह वाढून सेवाही चांगली होते, तसेच साधकांमध्ये सुसंवाद साधणेही शक्य होते. परात्पर गुरुदेवांनी छोट्याशा कृतीतून आनंदी रहाण्याचे महत्त्व विशद केले.