राजगुरुनगर नगरपरिषद भ्रष्टाचारप्रकरणी ६ जणांवर गुन्हा नोंद
नगरपरिषदेतील कर्मचार्यांनी विविध करांपोटी जमा झालेल्या रकमेपैकी अनुमाने ७७ लाख रुपये ‘चलन’ न करता संगनमताने डल्ला मारून ते हडपल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले होते.
नगरपरिषदेतील कर्मचार्यांनी विविध करांपोटी जमा झालेल्या रकमेपैकी अनुमाने ७७ लाख रुपये ‘चलन’ न करता संगनमताने डल्ला मारून ते हडपल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले होते.
आंध्रप्रदेशात सरकारी आकडेवारीनुसार ख्रिस्त्यांची लोकसंख्या केवळ २.५ टक्के इतकीच असली, तरी प्रत्यक्षात ती २५ टक्के आहे, असा गौप्यस्फोट राज्यातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे खासदार रघु रामकृष्णा राजू यांनी केला.
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचा आतंकवादाशी संबंध आहे. या संघटनेवर गोव्यात पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी ‘श्री परशुराम सेना’ या राष्ट्रप्रेमी संघटनेने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची २९ मे या दिवशी भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
स्वतःविषयीच्या आपल्या कल्पना फार मोठ्या असतात; पण आपण अंतर्मुख झालो, म्हणजे भव्य-दिव्य आरशात आपण आपल्याला पाहू शकतो आणि आपण कसे आहोत, याची आपणास सम्यक कल्पना येते.’
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी त्यांच्या सैन्याला ‘युद्धासाठी सिद्धता करा’, असा आदेश दिला आहे. ‘चीन महायुद्ध करण्याची सिद्धता करत आहे किंवा तो त्या सिद्धतेने दक्षिण चीन सागर, हिंदी महासागर येथे कुरापती काढत आहे’, हे आता जगाच्या लक्षात आले आहे.
‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक ईस्ट इंडिया आस्थापन गेले; मात्र कणाहीन आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आज सहस्रो विदेशी आस्थापने भारताची लूट करत आहेत.
साधनेत अडथळे आणणारे विचार मनात येत असतील, तर त्यावर आपण स्वयंसूचना घ्यायला हव्यात. आपण स्वयंसूचना घेतली नाही, तर त्या विचारांचा आपल्यावर होणारा परिणाम नष्ट होण्यासाठी दिवसभर केलेली साधना खर्ची पडते. स्वयंसूचना घेतल्या, तर मनाला ‘टॉनिक’ मिळते आणि आपण चांगल्या प्रकारे साधना करू शकतो.
‘कर्णावती (गुजरात) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शीला श्रीपाद हर्षे, म्हणजेच हर्षेमावशी (वय ८१ वर्षे) माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्यांच्यातील गुण आणि सेवेची तळमळ पाहून मला त्यांच्याविषयी पुढील कविता सुचली.
‘पिंडीवर दुधाचा अभिषेक करा. जप चालू करा. मग पिंडी चौरंगावर ठेवून पूजा करा. सतत अभिषेक करण्याची आवश्यकता नाही.’
‘चिनी उत्पादने अत्यंत खालच्या प्रतीची, अल्प टिकाऊ आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक अशा रसायनांनी युक्त आहेत,