मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठा चालू

२२ मार्चपासून बंद असलेली मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजारपेठा कोकण आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्या मध्यस्थीनंतर २६ मार्चपासून प्रायोगिक तत्त्वावर चालू करण्यात आल्या.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत संत नामजपादी उपाय करत असतांना साधकांना होणारा दुहेरी आध्यात्मिक लाभ

‘चैत्र शुक्ल पक्ष तृतीया (२७ मार्च २०२०) या दिवशी सनातनचे पू. पद्माकर होनप यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीगुरुमाऊली अन् गौराईस्तव सद्गुरुद्वयींमुळे या भूतलावर वैकुंठच अवतरले ।

सद्गुरु बिंदाई अन् सद्गुरु अंजलीताई।
असे आपल्या भूतलावरील वैकुंठातील गौराई ॥ १ ॥

भाववृद्धी सत्संगात साधिकेने संपत्काळ आणि आपत्काळ यांची मनाशी घातलेली सांगड अन् त्यावरून मन शांत असतांना केलेल्या नामजपाच्या लाभाचे कळलेले महत्त्व

आपण मनाच्या संपत्काळातच अधिकाधिक नामजप केला, तरच त्याचा लाभ आपल्याला मनाच्या आपत्काळात, म्हणजे संघर्षाच्या वेळी होतो.’’ सत्संगात बसलेल्या सर्वांनाच हे ऐकून चांगले वाटले आणि चांगली दिशा मिळाल्यामुळे उत्साह वाढला.

पू. पद्माकर होनप यांच्याशी बोलल्यावर सौ. वैशाली मुद्गल यांना आलेली अनुभूती

१.७.२०१९ या दिवशी मी संध्याकाळी परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत बसून नामजप करत होते. तेव्हा अकस्मात् माझ्या सर्वांगाला कंड येत होती. माझा नामजप एकाग्रतेने होत नव्हता; म्हणून मी उठून बाहेर आले.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वास्तव्याने चैतन्यात न्हाऊन निघालेल्या चेन्नई सेवाकेंद्राने तुळशीच्या रूपातून अनुभवला महाविष्णूचा आशीर्वाद !

‘सद्गुरूंच्या मनातील विचार संकल्परूप असल्याने ईश्‍वर तो पूर्ण करतो’, याची प्रचीती देवाने चेन्नई सेवाकेंद्राला देणे

शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी ‘ॐ ब्रह्मदेवाय नमः।’ हा नामजप करतांना कु. सुप्रिया जठार यांना आलेल्या अनुभूती

‘मला होणार्‍या काही शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांची तीव्रता न्यून होण्यासाठी १३.१२.२०१६ या दिवशी मला ‘ॐ ब्रह्मदेवाय नमः।’ हा नामजप करण्यास सांगितला होता. देवाच्या कृपेने माझा नामजप चालू झाला आणि या नामजपामुळे मला पुढील अनुभूती आल्या.

परमेश्‍वर सर्व विश्‍वाची जबाबदारी घेतो, तरी माणसाला त्याची जाणीव नसणे

‘अनंतरूपी परमेश्‍वर हा माणसांच्या कित्येक मोठ्या जबाबदार्‍या उचलत असतो. भयंकर अडचणी दूर करून माणसाला वाट सुकर करून देतो.

…अन्यथा दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश देईन ! – तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची चेतावणी

जनता आपत्काळात दिलेल्या सूचना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे अशी चेतावणी द्यावी लागते, हे जनतेला लज्जास्पद ! या संकटावर मात करण्यासाठी शासकीय आदेशांचे पालन करणे अपरिहार्य आहे.