अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात पोलीस उपायुक्तांची न्यायालयात धाव
अर्णव गोस्वामी यांनी माझी आणि मुंबई पोलीस दलाची हेतूपूर्वक अपकीर्ती केली आहे, असे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.
अर्णव गोस्वामी यांनी माझी आणि मुंबई पोलीस दलाची हेतूपूर्वक अपकीर्ती केली आहे, असे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.
गिरगाव चौपाटी भागातील तांबे चौकातील सिग्नलला लागून असलेले वडाचे झाड ३ फेब्रुवारीच्या पहाटे कापण्यास आरंभ करण्यात आला. संध्याकाळपर्यंत हे झाड पूर्णपणे कापण्यात आले. याविषयी पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
भावी आपत्काळाची गुरूंनी पूर्वीच दिली होती कल्पना ।
आता साधकांची होत आहे घरबसल्याही साधना ॥
कोरोना आटोक्यात येऊ लागल्याने काही जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांवरील खाटा राखीव ठेवण्यासह उपचाराच्या दरांचे बंधन शिथिल करण्याची मागणी रुग्णालयांनी केली आहे. याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि काही खासगी रुग्णालये यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.
एखादी परदेशातील व्यक्ती मालेगाव शहरात येते आणि त्याची मालेगाव पोलिसांना माहिती नाही, यांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडे चौकशीची मागणी.
भारतात १ लाख लोकसंख्येमागे केवळ १५६ पोलीस आहेत. याचाच अर्थ देशातील ६४१ व्यक्तींची सुरक्षा केवळ १ पोलीस कर्मचारी करत आहे, अशी माहिती ‘इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२०’द्वारे समोर आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा १ वर्षापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
शिस्त आणि कौशल्य यांच्या पाठीमागे सर्वांचे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘ऑनलाईन’ माध्यमातून का असेना; दर्शन झाले आणि मला धन्य वाटले.
मधाविषयीची माहिती, मधातील भेसळ ओळखण्यासाठीचे तंत्रज्ञान, मधाच्या उत्पादनासाठी भारतातील पोषक वातावरण, मधाच्या उत्पादनाविषयी सरकारची भूमिका यांसारखी उपयुक्त माहितीसाठी वाचा…
रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात पद्मनाभस्वामी मंदिरातून ओणमनिमित्त प्राप्त झालेल्या शेषशायी विष्णूच्या धनुष्याकडे पाहून नामजप करतांना जाणवलेली सूत्रे …