१५ दिवसांतून एकदा जीवामृताची फवारणी करण्याचे लाभ
या फवारणीमुळे झाडाच्या पानांमधून होणारी बाष्प उत्सर्जनाची क्रिया नियंत्रित होते. झाडाची प्रतिकारशक्ती वाढते. झाडाला होणारे विविध विषाणूजन्य आणि बुरशीजन्य रोग आटोक्यात येतात.
या फवारणीमुळे झाडाच्या पानांमधून होणारी बाष्प उत्सर्जनाची क्रिया नियंत्रित होते. झाडाची प्रतिकारशक्ती वाढते. झाडाला होणारे विविध विषाणूजन्य आणि बुरशीजन्य रोग आटोक्यात येतात.
‘पावसाळा संपून थंडी चालू होईपर्यंतच्या काळाला शरद ऋतू म्हणतात. या ऋतूच्या आरंभीच्या काळामध्ये तापाची साथ येण्याची शक्यता असते. ताप आलेला असतांना दिवसातून २ वेळाच आहार घ्यावा. आहारामध्ये वरण, भात, तूप आणि आवश्यकता वाटल्यास चवीसाठी थोडेसे लोणचे घ्यावे.
ब्राह्मणाचा पुत्र ब्राह्मण आणि क्षुद्राचा पुत्र क्षुद्रच राहील, ही गोष्ट मनुस्मृति नाही, तर भारतीय राज्यघटनेचे जात प्रमाणपत्र सांगते.
‘शेतकरी शेतात किती परिश्रम करत असेल ?’, याची कल्पना येऊन प्रतिदिन ताटात वाढल्या जाणार्या अन्नाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. आपोआपच आपल्याकडून अन्न वाया घालवले जात नाही !’
हिंदु धर्माविषयीच्या याचिकांवरील निर्णयाच्या वेळी युरोपीय न्यायालयांतील निर्णयांचा संदर्भ घेतला जातो. ज्या (युरोपीय) देशात ‘ब्रह्मचर्य’ काय हे माहिती नाही, जो देश चंगळवादी आहे, त्या देशातील न्यायालयाच्या निर्णयाने धार्मिक विषय हाताळले जातात, हे खेदजनक आहे.
बुधवार, १२.१०.२०२२ या दिवशीच्या पृष्ठ ६ वर ‘आत्मज्ञानाने संचित कर्मफळे नष्ट होतात.’ या लेखात प्रसिद्ध झालेल्या खालील श्लोकातील अर्थामध्ये एक वाक्य प्रसिद्ध करायचे राहिले आहे. ते वाक्य खाली अधोरेखित केले आहे. या चुकीसाठी उत्तरदायी कार्यकर्ते प्रायश्चित्त घेत आहेत.
सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील !
बॉलिवूडमधील सर्व पैसा हा गुन्हेगारी जगताचा असल्यामुळे जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करणारे चित्रपट आणि मालिका बनवल्या जात आहेत. त्यातून सहस्रो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जात आहे.
‘नैसर्गिक शेतीमध्ये उत्पन्न अधिक येत नाही. असा अपप्रचार आणि त्याचे केलेले खंडण !
हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.