येलवडी (जिल्हा पुणे) गावात अवैध मद्य-मांस विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

मौजे येलवडी गावात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच जवळच असलेल्या श्री क्षेत्र देहू आणि भंडारा देवस्थान यांमुळे भाविक-भक्त यांची येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

लव्ह जिहादविरोधी कायदा होण्यासाठी आम्ही प्रयत्नरत !

लव्ह जिहादच्या विरोधात मी जनजागृती करत असून राज्यसभेचे खासदार म्हणून याविषयीचा कायदा होण्यासाठीही प्रयत्न करत आहे, अशी माहिती भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे सामाजिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.

मानवी साखळीद्वारे खडकवासला जलाशयाचे १ टी.एम्.सी. पाणीसाठ्याचे प्रदूषण रोखले !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहिमे’चे यश !

हिंदु सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदु धर्माला घातक आहे ! – कालीपुत्र कालीचरण महाराज

हिंदु मुलींनी इतर धर्मियांशी केलेल्या विवाहांचे परिणाम आपण बघतच आहोत. प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडत आहेत. याला आळा घालण्याकरिता हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता आहे.

पतित पावन संघटनेकडून पुणे येथे आंदोलन

पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी पतित पावन संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. ‘पुणे महापालिकेने हे अतिक्रमणे लवकरात लवकर हटवावीत’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

अमरावती येथील शिवजयंती शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज समितीच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून शिवजयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षी विविध उपक्रम राबवून शोभायात्रा काढण्यात येते. यंदाची शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आणि मूर्ती यांचे पूजन अन् महाआरती करून काढण्यात आली.

ब्राह्मणवाडा थडी (जिल्हा अमरावती) येथे शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा !

जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी या गावातील श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आणि हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक श्री. आकाश दाभाडे यांनी गावात जागृती होण्याच्या उद्देशाने ‘शिवव्याख्याना’चे आयोजन केले.

विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून संपावर !

या संपामध्ये सर्व सरकारी कार्यालये, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर, निमसरकारी आणि कंत्राटी आदी सर्व संवर्गातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.

संगमेश्‍वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी शासनाकडून १० कोटी रुपये संमत

ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल हाल करून त्यांना मारले, त्या औरंगजेबाचे  थडगे जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज नगरातून उचकटून टाकत नाही, तोपर्यंत महाराजांचे बलीदान सार्थकी लागणार नाही.

अर्थसंकल्पामुळे कोकणात फळ प्रक्रिया उद्योगाला मिळेल चालना ! – अवधूत वाघ, भाजपचे प्रदेश प्रवक्ते

भावी पिढी सुदृढ आणि निरोगी रहाण्यासाठी यापुढील काळात सेंद्रिय शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकर्‍यांना मुलभूत सुविधा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.