शाहीद खान याने ‘मनीष’ बनून हिंदु विद्यार्थिनीवर केले लैंगिक अत्याचार

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे अशांवर कारवाई होईल, अशी अपेक्षाच नको !

कोणताही उदारमतवादी देश भारताएवढा उदार बनू शकत नाही ! – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

भारताला असहिष्णु, धर्मांध, पुराणमतवादी म्हणत त्यास हिणवणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ?

सोनिया गांधी यांची ‘ईडी’कडून चौकशी !

‘नॅशनल हेरॉल्ड’च्या कोट्यवधी रुपयांच्या अपव्यवहाराचे प्रकरण

केजरीवाल यांच्याकडून गुजरातमध्ये विनामूल्य वीज देण्याचे आश्‍वासन !

कुठे जनतेला त्यागी बनवणारे पूर्वीचे तेजस्वी हिंदु राजे, तर कुठे जनतेला ‘हे विनामूल्य देऊ’, ‘ते विनामूल्य देऊ’ असे आमिष दाखवून त्यांना स्वार्थी बनववणारे हल्लीचे शासनकर्ते !

वर्धक मात्रा घेण्यासाठी तब्बल ५ कोटी नागरिकांची नापसंती !

१८ वर्षांवरील सर्वांना लसीची वर्धक मात्रा विनामूल्य देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असला, तरीही मुंबई, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांत वर्धक मात्रा लसीकरणाकडे पाठ फिरवलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.

कुरेशी याने मोनू गुप्ता बनून हिंदु मुलीवर केला बलात्कार

प्रिंस कुरेशी नावाच्या मुसलमानाने ‘मोनू गुप्ता’ या नावाने देहली येथील एका हिंदु मुलीशी फेसबूकवर मैत्री केली. त्यानंतर तिला लग्न करण्याचे खोटे वचन देऊन कासगंज येथे बोलावले. याठिकाणी त्याने मुलीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले आणि तिच्यावर बलात्कार केला.

चेन्नई येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

सनातनच्या ग्रंथांतील मार्गदर्शन प्रत्येकाने आचरणात आणले, तरच आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हरिहरबुक्का निर्माण होऊ शकतात’’, असे मार्गदर्शन श्री. बालगौथमन्जी यांनी केले.

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांकडून चाकूने प्राणघातक आक्रमण

‘हिंदु कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा धर्मांधांचा देशव्यापी कट आहे का ?’ याचा आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. जर असे असेल, तर ‘धर्मयुद्धाला प्रारंभ झाला आहे’, असेच म्हणावे लागेल.

रांची (झारखंड) येथे धर्मांध पशू तस्करांनी महिला पोलीस उपनिरीक्षकावर गाडी चढवून त्यांना ठार मारले !

या घटनेच्या आदल्या दिवशीच हरियाणा येथे धर्मांध खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकांना अशाच प्रकारे ठार मारल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी अशी घटना धर्मांधांकडूनच घडते, यातून ते पोलिसांना जुमानत नसल्याचे लक्षात येते !

अलाप्पुळा येथील वालियाकलवूर मंदिरातील छत पडून ३ भाविक घायाळ झाल्यावरून मंदिर व्यवस्थापनावर ताशेरे

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा !