Hindu Mandir In Pakistan : पाकमधील श्री हिंगलाजमाता मंदिरातून श्रीराममंदिरासाठी जल पाठवण्यात येणार !

देवी सतीला समर्पित असलेल्या ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे. येथे या देवीला श्री हिंगलाजदेवी किंवा श्री हिंगुलादेवी असेही म्हणतात. 

North Korea Nuclear Drone:उत्तर कोरियाने पाण्याखाली घेतली आण्विक ड्रोनची चाचणी !

अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त सैनिकी कवायतीला प्रत्युत्तर म्हणून ही चाचणी करण्यात आल्याचे उत्तर कोरियाने सांगितले.

Swiss – India Railway : स्वित्झर्लंड रेल्वे आणि भारतीय रेल्वे एकत्र काम करण्यासाठी करार करण्याची शक्यता !

रेल्वेमंत्र्यांनी केले स्विस रेल्वेचे कौतुक !

Iran Pakistan Conflict : इराण दक्षिण आणि मध्य आशियामध्ये तणाव वाढवत आहे ! – अमेरिका

इराणने पाकिस्तानवर केलेल्या आक्रमणातून हे दिसून येते की, तो या भागात अस्थिरता वाढवण्याचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने व्यक्त केली आहे.

Jaishankar Met Maldives FM : भारत आणि मालदीव यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली चर्चा !

भारत आणि मालदीव यांच्यातील तणावाचे प्रकरण

British Parliament Kashmiri Hindus Genocide : काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३४ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश संसदेत प्रस्ताव !

ब्रिटीश संसदेत असा प्रस्ताव सादर होतो; मात्र त्या काळी अत्याचारपीडित हिंदूंना न्याय मिळण्यासाठी भारतीय व्यवस्थेने म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत, हे लज्जास्पद !

येमेनजवळ भारतीय कर्मचारी असणार्‍या व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण

येमेनजवळील अरबी समुद्रात ‘जेन्को पिकार्डी’ या व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. या नौकेवरील २२ कर्मचार्‍यांपैकी ९ कर्मचारी भारतीय आहेत. आक्रमणानंतर या नौकेला आग लागली.

Ram Popular Name : जगात ५७ लाखांहून अधिख लोकांचे नाव ‘राम’, तर भारतात प्रत्येक २४५ व्या व्यक्तीचे नाव ‘राम’ !

यातून प्रभु श्रीराम हे हिंदु समाजाचे अविभाज्य अंग आहे, हेच लक्षात येते !

जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे ३ लाख ५३ सहस्र कोटींचे सामंजस्य करार !

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे चालू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत २ दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख ५३ सहस्र ६७५ लाख कोटी रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार केले आहेत.

भारतासमवेत अनेक क्षेत्रांत कार्य करत असून आमचा एकमेकांवर विश्‍वास आहे !

असे फुकाचे बोल बोलण्यापेक्षा भारताच्या मनात खर्‍या अर्थाने विश्‍वास निर्माण करायचा असेल, तर अमेरिकेने खलिस्तानी आतंकवाद्यांना भारताच्या सुपूर्द केले पाहिजे !