हिंदुत्वाची व्यापकता आणि सर्वसमावेशकता जाणा !
‘साक्षात् गीताज्ञान देऊनही श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘तुला हवे तसे कर’, असे सांगणे’, हे हिंदुत्व !
‘साक्षात् गीताज्ञान देऊनही श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘तुला हवे तसे कर’, असे सांगणे’, हे हिंदुत्व !
भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक !
हे मोर्चे इतक्या भव्य स्वरूपात निघाले की, राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धीमाध्यमांनाही हिंदूंच्या संघटनशक्तीची नोंद घ्यावी लागली. या मोर्च्याच्या वेळी आलेले काही अनुभव येथे देत आहे.
आम्ही राबवत असलेल्या किंवा आपल्याला लक्षात आलेल्या काही नवीन मोहिमा आपण निश्चितपणे राबवू शकता. याविषयी कुणाला काही शंका किंवा कशा प्रकारे उपक्रम राबवायला हवेत ? याविषयी माहितीसाठी आम्हाला अवश्य संपर्क करा.
काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी ‘मोहनदास गांधी यांचे वडील मुसलमान जमीनदार होते’, असे विधान केल्याचे आरोप करण्यात आले. यावरून पू. भिडेगुरुजी यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस अन् अन्य राजकीय पक्ष करत आहेत. या पार्श्वभूमीवर गांधी यांच्या लांगूलचालनाच्या भूमिकेमुळे राष्ट्राच्या होत असलेल्या हानीविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.
पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात वातावरणात थंडी अधिक असतांना बाहेरून घरात आल्यावर कधीतरी अचानक पुष्कळ थंडी वाजू लागते. अशा वेळी अंगात गरमी उत्पन्न होण्यासाठी सुंठीचा किंवा आल्याचा काढा प्यावा.
‘विज्ञानाच्या घोड्याला आत्मज्ञानाचा (सद़्सद्विवेकबुद्धीचा) लगाम घातला पाहिजे; तरच मनुष्यजीवनाची वाटचाल सुखकर होईल’, असे मत आचार्य विनोबा भावे यांनी व्यक्त केले होते, ते किती योग्य आहे, याची प्रचीती आज आपल्याला येत आहे. यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणेही क्रमप्राप्त ठरते.
देशात संशयास्पदरित्या घुसलेल्या शत्रूदेशाच्या महिलेला सरकारने तात्काळ देशाबाहेर हाकलावे !
भारताच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल समजले पाहिजे. यादृष्टीने केलेला विचारविनिमय येथे दिला आहे.
देवतेची उपासना आणि भक्ती करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे. विश्वस्तांची दुष्कृत्ये मंदिरातील रूढी, परंपरा, पूजापद्धत आणि उत्सव बंद करण्यास कारणीभूत ठरणार असतील, तर ते महापाप आहे. त्याला प्रायश्चित्त नाही.’