काश्मीरमध्ये पुन्हा उभे रहाणार मार्तंड सूर्यमंदिर !
काश्मीरसारख्या समृद्ध, शांत आणि आनंदी प्रदेशावर इस्लामची काळी छाया पडली तेव्हापासून काश्मीरचे प्राचीन ज्ञान आणि संस्कृती यांचा विनाश झाला.
काश्मीरसारख्या समृद्ध, शांत आणि आनंदी प्रदेशावर इस्लामची काळी छाया पडली तेव्हापासून काश्मीरचे प्राचीन ज्ञान आणि संस्कृती यांचा विनाश झाला.
मूत्रमार्गाचा संसर्ग अनेक जणांना बर्याच प्रमाणात होतांना आपल्याला दिसून येतो. आपल्या शरिराचा विविध जंतूंशी प्रतिदिन संपर्क येतच असतो.
दीर्घकाळापासून कोल्हापूरची हद्दवाढ न झाल्याने अनेक कल्याणकारी आणि महत्त्वपूर्ण योजनांपासून कोल्हापूर शहर वंचित आहे. क्षेत्रफळाच्या संदर्भात विचार केल्यास ‘ड वर्ग’ महापालिकांमध्ये सर्वांत अल्प क्षेत्रफळ हे कोल्हापूर महापालिकेचे आहे.
जर आपल्याला भ्रष्टाचार थांबवायचा असेल, तर पैशांचे सर्व व्यवहार केवळ धनादेशाद्वारेच केले पाहिजेत म्हणजे त्या रकमेवर कायद्यानुसार ‘इन्कम टॅक्स’ द्यावा लागेल आणि प्रत्येक रक्कम धनादेशद्वारे दिलेली असल्याने ती रक्कम कुणाकडून मिळाली हे उघड होत असल्याने लाचलुचपतीला आळा बसेल अन् भ्रष्टाचार होणार नाही.
बिहार राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणार्या ३२ अल्पवयीन मुसलमान मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी २४ एप्रिल या दिवशी धनबाद एक्सप्रेस रेल्वेतून कह्यात घेतले. अशी घटना यापूर्वी कोल्हापूर, भुसावळ आणि मनमाड येथेही घडल्या आहेत.
महानुभवांनी मराठी भाषेला ‘धर्म भाषा’ मानली, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ‘अमृताने ही पैजा जिंके’, असे मानून त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात आवडेल, अशी रचना करून मराठी भाषेचा मोठेपणा सांगितला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी तर मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले.
‘ष’ आणि ‘ळ’ या अक्षरांच्या निमित्ताने आपण आपल्या भाषांकडे कसे पहातो ?, याचा विचार करायला हवा. आपल्या भाषेचा उत्कर्ष आपल्याच हाती असून तिचा अधिकाधिक वापर होणे आवश्यक आहे.
‘अहिंसा, दया, विद्वत्ता, सुशील, आत्मसंयम आणि शांत चित्त हे गुण मर्यादा पुरुषोत्तमाची शोभा वाढवतात’, अशा वचनाचा संस्कृत श्लोक आहे. रामाकडून आत्मसात् केलेले हेच ६ गुण परराष्ट्र धोरणाची मुख्य उद्दिष्ट म्हणून सहस्रो वर्षांपासून भारताची शोभा वाढवत आहेत.
राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांना एकनिष्ठ असणार्याला हिंदु समाजाने मतदानाचा अधिकार चोख बजावून स्वतःचे राष्ट्रीय कर्तव्य सुयोग्यपणे पार पाडावे.
इस्लामी आक्रमकांनी हिंदूंची बळकावलेली मंदिरे हिंदूंना परत मिळवून देण्यासाठी सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक !