राजभवन परिसरातील वाहतूककोंडीमुळे शपथविधी समारंभास १३ मिनिटे विलंब !

राजभवन येथील मंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमामुळे गिरगाव चौपाटी ते राजभवन या मार्गात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. त्यात अडकल्यामुळे मंत्रीपदाची शपथ घेणारे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना सोहळ्याला येण्यास विलंब झाला.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध स्तरांवर देण्यात आले निवेदन !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा !

भिवंडी येथे खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू !

नागरिकांचे मृत्यू होऊनही रस्ते दुरुस्त न होणे प्रशासनाला लज्जास्पद !

‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत पुणे विभाग टपाल खात्याला अल्प प्रतिसाद !

पुणे विभागामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, नगर हे जिल्हे असून १ ऑगस्टपासून तिरंगा विक्रीस प्रारंभ झाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये गेली १२ वर्षे कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकभरती !

विद्यापिठामध्ये कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकांची भरती केली जाणे, हे गंभीर आहे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पुरेसे प्राध्यापक असणे आवश्यक आहे. प्राध्यापकांची पदे रिक्त ठेवण्यामागील नेमकी कारणे पुढे येणे आवश्यक आहे !

महाराष्ट्रात तातडीने धर्मांतरबंदी कायदा लागू करा ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असूनही अशा खोट्या चमत्कारांचा प्रसार मिशनर्‍यांनी उघडपणे चालवला आहे.

मध्यप्रदेशातील तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले मिर्ची बाबा यांना बलात्काराच्या प्रकरणी अटक

मध्यप्रदेश पोलिसांनी तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले वैराग्य नंद गिरि महाराज उपाख्य मिर्ची बाबा यांना बलात्काराच्या आरोपावरून ग्वॉल्हेर येथून अटक केली.

अरुणाचल प्रदेश आणि नागालँड राज्यांत म्यानमार सीमेतून गोळीबार !

प्रथम अरुणाचल प्रदेशमदील तडके तिरप चांगलांग येथील ‘असम राइफल्स’च्या सैनिकांवर आणि नंतर नागालँड येथील डैन पांग्शा येथे गोळीबार करण्यात आला.

आतंकवाद्याच्या सुटकेसाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून संयुक्त अरब अमिरातच्या दूतावासाला साहाय्य !

केंद्रशासनाने या आरोपाकडे गांभीर्याने पाहून याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, असेच जनतेला वाटते !

पंजाबमध्ये दोघा खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशाला आतंकवादाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागतो, हे लज्जास्पद !