जळगाव येथे धर्मांतराचा डाव उधळला !
तुम्हाला दुसर्या कोणत्याही देवाची भक्ती करायची आवश्यकता नाही’, असे सांगून ग्रामीण भागातील लोकांचा धर्मपरिवर्तन करण्याचा डाव ख्रिस्ती मिशनर्यांनी साधला. विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सनदशीर मार्गाने पोलिसांचे साहाय्य घेऊन धर्मांतराचा डाव उधळून लावला.