नूपुर शर्मा यांच्या समर्थकांच्या हत्येसाठी पाकने सामाजिक माध्यमांद्वारे दिले ४० लोकांना प्रशिक्षण !

तालिबानी आतंकवादी ज्या प्रमाणे शिरच्छेद करत, त्या धर्तीवर शिरच्छेद करणे आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले होते.

अजमेर दर्ग्याकडे लोकांनी पाठ फिरवल्याने व्यापार्‍यांना फटका !

‘हिंदू संघटित झाले, तर ते काय करू शकतात ?’, याचे हे उदाहरण ! हिंदूंच्या परिणामकारक संघटनामुळे हिंदूंच्या बर्‍याच समस्या सुटतील, हे लक्षात घ्या !

पाकमधील आतंकवादी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’शी २५ राज्यांतील ३०० लोक संपर्कात !

हिंदूंच्या मुळावर उठलेल्या जिहादी आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी आता ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव पर्याय आहे, हे जाणा !

राजस्थानमध्ये मंसूर अलीने दलित युवतीवर ६ वर्षे केला बलात्कार !

‘दलित-मुस्लिम भाई भाई’ म्हणून दलित बांधवांना हिंदूंपासून दूर करणार्‍यांना आता समस्त हिंदूंनीच सनदशीर मार्गाने जाब विचारायला हवा !

कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर मारेकरी अजमेर दर्ग्याचा सेवकरी गौहर चिश्ती यांच्याकडे जाणार होते !

उदयपूर येथे २८ जून या दिवशी कन्हैयालाल यांची हत्या केल्यानंतर मारेकरी रियाज अत्तारी आणि महंमद गौस हे पळून अजमेर येथे दर्ग्याचा सेवेकरी गौहर चिश्ती याच्याकडे जाणार होते, असे समोर आले आहे.

‘आक्षेपार्ह व्हिडिओ बनवतांना मी मद्यधुंद होतो’, असे सांग, म्हणजे तुला वाचवता येईल !

अमजेरचे पोलीस उपायुक्त संदीप सारस्वत यांचा आरोपी सलमान चिश्ती याला ‘सल्ला’
सारस्वत यांची पदावरून हकालपट्टी
चिश्ती याने आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे नूपुर शर्मा यांच्या शिरच्छेदाची दिली होती धमकी

अजमेर दर्ग्याचा सेवेकरी सलमान चिश्ती याला अटक

अजमेर दर्ग्यात मोठ्या संख्येने हिंदू जातात. अशा दर्ग्याचे सेवेकरी कशा मानसिकतेचे आहेत, हे हिंदू लक्षात घेतील तो सुदिन !

(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍या अजमेर दर्ग्याजवळील हिंदु दुकानदारांना विरोध केला पाहिजे !’

अशा प्रकारचे आवाहन करणार्‍या सरवर चिश्ती यांच्या विरोधात राजस्थानमधील काँग्रेस सरकार कारवाई करण्याची शक्यता अल्प आहे. त्यामुळे याविरोधात हिंदूंनीही न्यायालयाचे दार ठोठावले पाहिजे !

(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांची हत्या करणार्‍याला स्वतःचे घर देणार !

अशा प्रकारचे आवाहन होत असल्यामुळेच या देशात हिंदूंच्या हत्या होत आहेत, तसेच त्यांना धमक्या मिळत आहेत. याविषयी एकही इस्लामी देश किंवा त्यांची संघटना तोंड उघडत नाहीत आणि सरकारही अशांवर कठोर कारवाई करत नाही, हे लज्जास्पद !

आक्रमणकर्त्यांच्या बचावासाठी मोहसीन आणि आसिफ तलवार घेऊन होते सिद्ध !

कन्हैयालाल यांची हत्या करत असतांना प्रतिआक्रमण झाल्यास किंवा आक्रमणकर्ते पकडले गेल्यास त्यांच्या सुटकेसाठी त्या ठिकाणी हे दोघे होते.