नूपुर शर्मा यांच्या हत्येसाठी पाकमधील तरुणाची भारतात घुसखोरी !
भारताने अशांना पोसत रहाण्यापेक्षा त्याला कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
भारताने अशांना पोसत रहाण्यापेक्षा त्याला कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
राजस्थानमधील काँग्रेस सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करत असल्याने धर्मांध मोकाट सुटले असून ते अशा प्रकारे हिंदूंना धमक्या देत आहेत, असेच यातून दिसून येते !
सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्र सरकारवर टीका करणारी वक्तव्ये केली आहेत. ते म्हणाले की, देशातील राजकीय क्षेत्रात नैतिकतेची होत असलेली घसरण चिंताजनक आहे.
जर मुलीशी निकाह करू दिला नाही, तर वडील आणि मुलगी यांचा शिरच्छेद करण्याची धर्मांधाची धमकी !
एम्.एस्.जे. महाविद्यालयाच्या परिसरात असणार्या मंदिरातील पुजार्याला १० दिवसांत मंदिर सोडून न गेल्यास त्यांचा कन्हैयालाल यांच्याप्रमाणे शिरच्छेद करण्यात येईल, अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे.
आता हेच शिल्लक राहिले होते ! हिंदूंना त्यांच्या धर्माप्रमाणे शिक्षक मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
हिंदु धर्म ‘चराचरांत ईश्वर आहे’, असे शिकवतो. त्यामुळे पशू, पक्षी आणि झाडे यांच्यातही देव पहातो; मात्र एकेश्वरवाद्यांना हे कसे कळणार ? हिंदु धर्मानुसार आचरण करून अनुभूती न घेणार्या मुसलमानांना हिंदूंच्या देवतांविषयी बोलण्याचा काय अधिकार ?
तालिबानी आतंकवादी ज्या प्रमाणे शिरच्छेद करत, त्या धर्तीवर शिरच्छेद करणे आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले होते.
‘हिंदू संघटित झाले, तर ते काय करू शकतात ?’, याचे हे उदाहरण ! हिंदूंच्या परिणामकारक संघटनामुळे हिंदूंच्या बर्याच समस्या सुटतील, हे लक्षात घ्या !
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या जिहादी आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी आता ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव पर्याय आहे, हे जाणा !