कुशाग्र बुद्धीमत्तेच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांशी बालबुद्धी असणारे राहुल गांधी तुलना करतात ! – दयाशंकर तिवारी, माजी महापौर, नागपूर
अंधार कोठडीत कोलू चालवत हातांत कड्या आणि पायांत बेड्या असतांना कोळशाने भिंतीवर ६ सहस्र कविता लिहिल्या अन् त्या स्मरणात ठेवल्या.