‘चंद्रयान-३’चा ‘लँडर विक्रम’ चंद्रापासून अवघ्या २५ किलोमीटर दूर !
येत्या २३ ऑगस्टला सायंकाळी ५.४७ वाजता ते चंद्रावर उतरणार आहे. २ दिवसांपूर्वी लँडर विक्रमने त्याची गती काही प्रमाणात न्यून केली होती.
येत्या २३ ऑगस्टला सायंकाळी ५.४७ वाजता ते चंद्रावर उतरणार आहे. २ दिवसांपूर्वी लँडर विक्रमने त्याची गती काही प्रमाणात न्यून केली होती.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंच्या विरोधात कार्य करण्यात येत आहे. काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना याचा पश्चात्ताप होत आहे का ?
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयघोष करणेही आता गुन्हा झाला आहे, हे काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना मान्य आहे का ?
हिंदु समाज साधनाविहीन झाल्याने रज-तमाच्या गर्तेत अडकत चालला आहे, हेच वारंवार घडणार्या अशा घटना दाखवून देत आहेत. त्यामुळे आता षड्यंत्रकारी जिहाद्यांपासून स्वत:चे रक्षण होण्यासाठी केवळ हिंदु महिलाच नव्हे, तर पुरुषांनीही साधना करणे अत्यंत आवश्यक आहे, हे जाणा !
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात अशा घटना घडणे हिंदूंसाठीच लज्जास्पद ! खरेतर धर्मनिरपेक्ष राष्ट्रात ‘हिंदु’ शब्दाची कावीळ असलेल्या मुसलमान अधिकार्याला शिक्षणाधिकार्यांनी जाब विचारला पाहिजे !
भारताच्या ‘चंद्रयान -३’च्या मोहिमेच्या अंतर्गत १८ ऑगस्टला आणखी एक टप्पा पूर्ण करण्यात आला. मुख्य यानापासून वेगळ्या झालेल्या लँडर विक्रमने त्याचा वेग अल्प (डिबूस्ट करणे) केला आहे.
अनेक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्या सुखालाच आनंद समजतात; पण खरा आनंद हा अध्यात्माचे आचरण केल्यानेच प्राप्त होतो. जीवनातील ८० टक्के समस्यांचे मूळ कारण हे आध्यात्मिक असते.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’ने १७ ऑगस्टला दुपारी ‘चंद्रयान-३’च्या ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून विक्रम नावाचा ‘अवतरका’ला अर्थात् ‘लँडर’ला यशस्वीपणे विभक्त केले.
चंद्राच्या कक्षेत त्याला प्रदक्षिणा घालणारे ‘चंद्रयान-३’ आता चंद्रावर जवळ पोचले आहे. आता ‘चंद्रयान-३’चे चंद्रापासूनचे अंतर १५३ किलोमीटर ते अधिकाधिक १६३ किलोमीटर आहे. १७ ऑगस्ट या दिवशी ‘चंद्रयान-३’चे लँडर ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून वेगळे करण्यात येणार आहे.
भारत जगाला ज्ञान, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवण्यास सक्षम आहे. आपण सूर्याची पूजा करत असल्याने आपल्या देशाला ‘भारत’ या नावाने संबोधले जाते.