सर्वोच्च न्यायालयाने विज्ञापनांवरील उधळपट्टीवरून देहली सरकारला फटकारले !
लोकांकडून करांद्वारे मिळवलेला पैसा विकास प्रकल्पांवर खर्च न करता विज्ञापनांवर खर्च करणारे देहली सरकार लोकहित काय साधणार ?
लोकांकडून करांद्वारे मिळवलेला पैसा विकास प्रकल्पांवर खर्च न करता विज्ञापनांवर खर्च करणारे देहली सरकार लोकहित काय साधणार ?
कोरोनाकाळात ज्या लोकांना कोरोनाचा गंभीर संसर्ग झाला होता, त्यांना नंतर पुष्कळ समस्यांना सामोरे जावे लागले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, म्हणजेच ‘एम्स’च्या संशोधनामध्ये यासंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अभ्यास
केंद्र सरकारची सामाजिक माध्यमांना चेतावणी !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
भारताला हिंदु राष्ट्र म्हणून कसे घोषित करता येईल, यावर विचारमंथन आणि कृती आराखडा सिद्ध करण्याच्या उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा झाला.
देहलीच नाही, तर देशभरात मशिदींकडून अशा किती ठिकाणी सार्वजनिक भूमींवर अतिक्रमण करण्यात आली आहेत, याची चौकशी करून या भूमी सोडवण्यासाठी एक स्वतंत्र खातेच निर्माण करण्याची आवश्यकता आहे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजंस’ म्हणजे कृत्रिम बुद्धीमतेच्या चुकीच्या वापरावरून चिंता व्यक्त केली. त्यांनी ‘डीपफेक’विषयी विशेष चिंता व्यक्त करत म्हटले, ‘प्रसारमाध्यमांनी या संकटाविषयी जनतेला जागृत आणि सतर्क केले पाहिजे.’
दुसर्या ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल’ शिखर संमेलनाचे उद्घटनाच्या वेळी ते बोलत होते.
भारतियांनी कायमच अशी राष्ट्रनिष्ठा दाखवल्यास चीनला वठणीवर यायला वेळ लागणार नाही !